(म्हणे) ‘भारताची दोन भागांत फाळणी करून एक भाग ख्रिस्त्यांना द्या !’ – आंध्रप्रदेशातील फुटीरतावादी पाद्य्राची मागणी

आंध्रप्रदेशमध्ये वाय.एस्.आर्. काँग्रेसचे ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सत्तेवर असतांना या फुटीरतावादी पाद्य्राची मागणी सत्यात उतरल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अत्यावश्यक !

भारताचे ‘इओएस्-३’ उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी

या उपग्रहाचे प्रक्षेपण यापूर्वी ३ वेळा स्थगित करण्यात आले होते. या उपग्रहाद्वारे भारतासह चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर लक्ष ठेवता येणार होते.

श्रीकाकुलम् (आंध्रप्रदेश) येथील पद्मनाभ स्वामी मंदिरातील श्री गणेश आणि श्री सरस्वतीदेवी यांच्या मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड !

राज्यातील ख्रिस्ती मुख्यमंत्री असणार्‍या शासनाकडून मंदिरांच्या सुरक्षेसाठी काहीच प्रयत्न झाले नाहीत, हेच यातून स्पष्ट होते !

‘इप्पुडु काक इनकेप्पुडु’ या तेलुगु चित्रपटातून आदी शंकराचार्य लिखित ‘भज गोविन्दम् भज गोविन्दम्’ स्तोत्र आणि भगवान श्रीकृष्ण यांचे विडंबन !

हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या संघटित प्रयत्नांमुळे चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळला !

कडप्पा (आंध्रप्रदेश) येथे हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित प्रयत्नांमुळे क्रूरकर्मा टिपू सुलतानचा पुतळा उभारण्याचे षड्यंत्र अयशस्वी !

क्रूरकर्मा टिपू सुलतानचे उद्दात्तीकरण करण्याचा प्रयत्न

आंध्रप्रदेश सरकारकडून पदवीसाठी इंग्रजी भाषा बंधनकारक

अनुदानित आणि विनाअनुदानित पदवी महाविद्यालयांमध्ये इंग्रजी माध्यम बंधनकारक करण्यात आले आहे.

आंध्रप्रदेश सरकारकडून पदवीसाठी इंग्रजी भाषा बंधनकारक

विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून हा निर्णय घेतल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

सनातन संस्थेने प्रकाशित केलेला ‘कलियुगातील द्रष्टे ऋषि : प.पू. दादाजी वैशंपायन’ हा ग्रंथ तिरुपती येथील श्री व्यंकटेश बालाजीच्या चरणी अर्पण !

श्री बालाजीचे भक्त श्री. पुरुषोत्तम राठी आणि शेवगावच्या श्रीदत्त देवस्थानचे सेवाभावी कार्यकर्ते श्री. जगन्नाथ गोसावी यांनी केला अर्पण

आंध्रप्रदेशमधील आमदार आणि स्थानिक धर्मांध यांचा क्रूरकर्मा टिपू सुलतानची प्रतिमा लावण्याचा घाट !

लाखो हिंदूंची कत्तल करणार्‍या, शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करणार्‍या आणि असंख्य हिंदु महिलांवर बलात्कार करणार्‍या टिपू सुलतानचे देशात अनेक ठिकाणी उदात्तीकरण चालू असतांना कोणतेही सरकार संबंधितांवर कारवाई करत नाही, हे लक्षात घ्या !

विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) येथे पालकांनी ३० सहस्र रुपयांचा कुत्रा घेऊन न दिल्याने १६ वर्षीय मुलाची आत्महत्या

विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) येथे पालकांनी ३० सहस्र रुपयांचा कुत्रा घेऊन न दिल्याने १६ वर्षीय मुलाची आत्महत्या