महागाव (जिल्हा यवतमाळ) येथे गोतस्करांच्या आक्रमणात गोरक्षकाचा मृत्यू !
गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम होय ! गोप्रेमींच्या महाराष्ट्रात आणखी किती गोरक्षकांच्या हत्या होऊ दिल्या जाणार आहेत ? राज्यात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे, हे हिंदूंना आणि गोरक्षकांना अपेक्षित नाही !