हिंदूंची मंदिरे अतिक्रमणमुक्त व्हावीत, ही सर्व संतांची मागणी ! – आचार्य महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज

भारतातील अनेक ठिकाणी ज्या धार्मिक स्थळी खोदकाम झाले आहे, तेथे हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आढळला आहे. त्यामुळे ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट’द्वारे ज्या हिंदूंच्या मंदिरांवर अतिक्रमण झाले आहे, ती मुक्त व्हायला हवीत. ही सर्व संतांचीही मागणी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

Pune Illegal Mosque And Madrasa Destroyed : पुणे येथील चिंभळी गावातील अवैध मशीद आणि मदरसा उद्ध्वस्त !

‘सुदर्शन न्यूज’ वाहिनीने विषय समोर आणल्यानंतर राज्य सरकार सक्रीय !

VHP On Waqf Bill : सर्व धर्मांच्या धार्मिक मालमत्तांच्या बंदोबस्तासाठी एकच कायदा करा !

विश्‍व हिंदु परिषदेची वक्फ कायद्याच्या संयुक्त संसदीय समितीला सूचना !

वक्फ बोर्ड रहित करण्यासह काशी आणि मथुरा यांच्याविषयी दिशा ठरणार !

गेल्या अनेक कुंभांमध्ये विश्‍व हिंदु परिषदेच्या शिबिरात संतांचे संमेलन होत आले आहे. यावर्षीही ही परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. या संत संमेलनामध्ये वक्फ बोर्ड रहित करण्याचे सूत्र संत चर्चा करतील, असे म्हटले जात आहे. या संमेलनापूर्वी विहिंपच्या केंद्रीय मार्गदर्शक समितीच्या बैठकीत वक्फ बोर्डाच्या सूत्रावरही चर्चा केली जाईल.

कुंभमेळ्यात गौतम बुद्धांच्या २० फूट उंच पुतळ्याची उभारणी !

विश्‍व हिंदु परिषदेच्या माध्यमातून हिंदु-बौद्ध समन्वयाचा उपक्रम !

हत्येसाठी नेण्यात येणार्‍या ४ गायींचे प्राण सावंतवाडी येथील गोरक्षकांनी वाचवले !

जी माहिती गोरक्षकांना मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना आधीच का मिळत नाही ?

Sadhvi Ritambhara : श्रीराममंदिरानंतर भारतातील प्रत्येक गावात भगवा फडकावणे, हे उद्दिष्ट ! – साध्वी ऋतंभरा

महाकुंभमेळ्यात अनेक संप्रदाय आहेत. कुणी महाप्रसाद वाटत आहे, कुणी साहित्य वाटत आहे, कुणी प्रवचने-कथा यांद्वारे ज्ञानामृत वाटत आहे. हे सर्व आवश्यक आहे; मात्र सध्या हिंदु समाजाला शौर्यवाटप करणे आवश्यक आहे. शौर्यासाठी धैर्य आवश्यक असते. शौर्य-धैर्य असेल, तर अनुकुलतेत आणि प्रतिकुलतेतही स्थिर रहाता येते.

BMC Demolished Chembur Madarsa : चेंबूर येथील अवैध मदरसा मुंबई महापालिकेने पाडला !

संपादकीय भूमिकाअवैध मदरसा उभारला जात असतांनाच पालिकेने त्याला विरोध का केला नाही ? विहिंपला कारवाई होण्यासाठी पाठपुरावा का करावा लागला ? अशी निष्क्रीयता करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे !

कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्यात विहिंपला विक्री कक्ष लावण्यास अनुमती नाकारली !

अन्य धर्मियांची पुस्तके इतकी वादग्रस्त आहेत की, ‘ज्यांच्यामुळे आतंकवादी निर्माण होतात’, असे म्हटले जाते. त्या पुस्तकांवर कुणी कधी आक्षेप का घेत नाही ?

Justice Shekhar Kumar Yadav : ‘भारत बहुसंख्य लोकांच्या इच्छेनुसारच चालेल’, या विधानावर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव ठाम !

जर हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली सूट दिली जात असेल, तर न्यायमूर्तींनी जे सत्य आहे ते सार्वजनिक ठिकाणी मांडल्यावर त्याच्यावर आक्षेप का ?