श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथील कृष्णाबाई (पंचगंगा) मंदिराच्या छताचा भाग कोसळला !
‘पंचगंगा मंदिराच्या कोसळलेल्या भागाचा पंचनामा करून मंदिराच्या देखभाल-दुरुस्तीसाठी तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे’,
‘पंचगंगा मंदिराच्या कोसळलेल्या भागाचा पंचनामा करून मंदिराच्या देखभाल-दुरुस्तीसाठी तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे’,
जगातील कुठल्याच मायानगरीतील जीवन शाश्वत नसल्याची जाणीव निर्माण करून देणारे युद्ध मानवाला अंतर्मुख बनवेल, तो सुदिन !
किल्ले अजिंक्यतारा, महाराणी ताराराणी यांची समाधी, मुनावळे ते वासोटा ‘रोप-वे’, दरे येथे निसर्गोपचार केंद्र, कटगुण येथे महात्मा फुले यांचे, तर नायगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.
गोव्यातील प्रत्येक वारसा स्थळ पर्यटनाच्या नावावर नष्ट केले जात आहे !
गोव्यासह इतर शहरांमध्ये रेव्ह पार्ट्यांना थायलंड येथून बिहारमार्गे गांजाचा पुरवठा
वर्ष २०२५ मध्ये निष्काळजीपणे वाहन चालवण्यापासून मारहाण, विनयभंग आणि हत्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये देशी पर्यटकांचा समावेश होता
एका अवैध बांधकामाला आग लागून २५ जणांचा मृत्यू होण्याची गंभीर घटना घडूनही पर्यटन खाते जागे झाले नसेल आणि अजूनही जर समुद्रकिनार्यांवर अवैध बांधकामे असतील, तर ते दुर्दैवीच म्हणावे लागेल !
आज गोव्याशी निगडित महत्त्वपूर्ण निर्णय ही माती, संस्कृती आणि लोक यांच्याशी देणेघेणे नसलेले लोक घेत आहेत.
गोव्यात कॅसिनो व्यवसायामुळे महसूल मिळत असला, तरी राज्याची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा धुळीस मिळत आहे. समाज जुगारी आणि व्यसनी बनत आहे. याकडे सरकार लक्ष देणार ना ? याचेही उत्तर सरकारकडून जनतेला अपेक्षित आहे.’
पवई, शिवडी, कुर्ला या ठिकाणी त्यांचे स्वयंपाकघर आहे. रेल्वेच्या अधिकार्यांनी ‘प्रवाशांना कोणताही त्रास होणर नाही’, असे सांगितले आहे.