पैठण येथील ‘संत ज्ञानेश्वर उद्यान’ आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे !

पैठण येथील ‘संत ज्ञानेश्वर उद्याना’चा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा. यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही’, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ मार्च या दिवशी येथे दिली.

चीनसमवेतच्या संरक्षण करारामुळे मालदीवची होणार मोठी हानी ! – पाकिस्तानी तज्ञ

मालदीवचे नवे चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांनी चीनसोबत संरक्षण करार केला आहे. चीनसोबत केलेल्या करारामुळे मालदीवची मोठी हानी होणार आहे, असे मत पाकिस्तानी संरक्षण तज्ञ डॉ. कमर चीमा यांनी त्यांच्या एका ‘व्लॉग’मध्ये याविषयी सांगितले आहे.

राज्यातील गडकोटांच्या विकासाला चालना मिळेल ! – गिरीश महाजन, पर्यटनमंत्री  

मराठी साम्राज्याचा इतिहास राज्यातील ४०० हून अधिक गडकोटांभोवती फिरतो. आपल्या समृद्ध इतिहासाचे आणि संस्कृतीचे जतन अन् संवर्धन करण्यासाठी हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा होत आहे.

शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन ! – गिरीश महाजन, पर्यटनमंत्री

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात म्हणजे शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे.

गोवा पर्यटन खात्याच्या वतीने १९ फेब्रुवारीला राज्यात ६ ठिकाणी शिवजयंती कार्यक्रम

डिचोली येथील छत्रपती शिवाजी मैदानात शिवजयंती कार्यक्रम १८ आणि १९ फेब्रुवारी, असा २ दिवस होणार आहे. १८ फेब्रुवारी या दिवशी मैदानाचे उद्घाटन होणार आहे. या दिवशी राज्यस्तरीय वेशभूषा, किल्ले बनवणे आणि फुगडी स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

८० कलाकारांच्या भव्यदिव्य ‘शिवबा’ महानाट्यातून रत्नागिरीकर मंत्रमुग्ध

संत एकनाथांच्या‘दार उघड बया दार उघड बया’ या भारुडापासून या महानाट्याला प्रारंभ होतो. तेराव्या शतकापासूनचा इतिहास मांडत हे कथानक पुढे सरकते.

Maldives China Support : मालदीवमध्ये भारतीय पर्यटक घटले, तर चिनी पर्यटक वाढले !

मालदीव आत्मघाताच्या दिशेने जात असतांना त्याचा मोठा धोका भारतालाही आहे. त्यामुळे भारताने वेळीच या स्थितीवर योग्य कृती करून मालदीवला चीनच्या नियंत्रणात जाण्यापासून रोखले पाहिजे.

संपादकीय : बलशाली भारताचा अर्थसंकल्प !

अर्थसंकल्पातून ‘विनामूल्य’चे गाजर दाखवण्याऐवजी प्रत्येक नागरिक स्वावलंबी होण्यासाठी योजना आखाव्यात !

अयोध्येतील (उत्तरप्रदेश) श्रीराममंदिरामुळे उत्तरप्रदेश राज्य आणि भारत यांना ४ लाख कोटी रुपयांचा लाभ !

अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर श्रीराममंदिराला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने जात असलेले भाविक पहाता यामुळे उत्तरप्रदेशच्या अर्थव्यवस्थेला चांगल्या प्रमाणात चालना मिळणार आहे, असा अंदाज राष्ट्रीय ..

रत्नागिरीतील ९२ कोटी रुपयांच्या प्रशासकीय भवनाला शासनाची मान्यता ! – पालकमंत्री उदय सामंत

सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा, यासाठी रत्नागिरीतील विमानतळ विकसित होत आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीसाठी १०० कोटी राज्याने संमत केले आहेत.