भारतात २० वर्षे अवैध रहाणार्‍या बांगलादेशी घुसखोराला जामीन देण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाचा नकार !

मुसलमानधार्जिणे राजकीय पक्ष, प्रशासन आणि पोलीस यांनी देशाला धर्मशाळा केले आहे. येथे कुणीही घुसखोरी करून अवैधपणे वास्तव्य करतो, गंभीर गुन्हे करतो. त्याला अटक होऊन आरोपपत्र प्रविष्ट झाले की, तो जामिनाची लगेच मागणी करतो.

जनतेविषयी प्रशासनाची अनास्था !

हिंदु धर्माने ‘भूतदया ही ईश्वरसेवा आहे’, असे म्हटले आहे. दुसर्‍या बाजूला अतीप्राणीप्रेमामुळे जनतेच्या होत असलेल्या घाताकडे किंबहुना अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, हेसुद्धा नाकारता येणार नाही.

देहलीतील न्यायालयाच्या आवारात बार असोसिएशनच्या होळीच्या कार्यक्रमात अश्‍लील नाच !

व्यक्ती सुशिक्षित झाली, तिने एखादी पदवीही मिळवली; म्हणजे ती सुसंस्कृत आणि नीतीमान झाली, असे म्हणता येत नाही, हेच या घटनेवरून लक्षात येते !  संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जनतेने केली, तर त्यात चूक ते काय ?

वेब सिरीज ‘कॉलेज रोमान्स’चे दिग्दर्शक आणि अभिनेत्री यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा देहली उच्च न्यायालयाचा आदेश  

वेब सिरीजमधील भाषा अश्‍लील आणि अभद्र !

६५ जुने कायदे रहित करण्यासाठी संसदेत विधेयक आणणार ! – विधी आणि न्याय मंत्री रिजिजू

२३ वी ‘राष्ट्रकुल विधी परिषद’ ! या परिषदेला ५२ देशांतील ५०० प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत. कालबाह्य आणि पुरातन कायदे रहित करण्यासाठी सरकारने व्यापक मोहीम हाती घेतली असून गेल्या ८ वर्षांत १ सहस्र ४८६ जुने कायदे रहित केले आहेत.

राबडी देवी यांच्या घरी जाऊन सीबीआयकडून चौकशी

वर्ष २००९ मधील घोटाळ्याच्या प्रकरणी गुन्हा १३ वर्षांनी नोंदवला जातो, तर गुन्हेगारांना शिक्षा कधी होणार, याची कल्पनाच करता येत नाही ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

राज्यात ३७ कुटुंब न्यायालये कार्यरत ! – उपमुख्यमंत्री

राज्यात कौटुंबिक न्यायालयांची संख्या आवश्यकतेनुसार वाढवण्यात येत असून पायाभूत सोयी-सुविधांचे बळकटीकरण केले जाईल, तसेच एकाच विषयाचे खटले ३ ठिकाणी असून त्यांचे एकत्रीकरण केले जाईल.

केंद्रशासन गोवंशाला संरक्षित राष्ट्रीय पशू घोषित करील अशी आशा !

आम्ही एका धर्मनिरपेक्ष देशात रहात आहोत. येथे सर्व धर्मांचा सन्मान झाला पाहिजे. हिंदु धर्माचे मत आहे की, गाय दैवी आणि नैसर्गिक भल्याची प्रतिनिधी आहे. यामुळे तिची पूजा झाली पाहिजे – न्यायमूर्ती शमीम अहमद

‘मणप्पुरम् फायनान्स’वर घातलेल्या दरोड्याप्रकरणी मुख्य धर्मांध आरोपीला जामीन नाकारतांना देहली उच्च न्यायालयाने केलेला निवाडा

भारतात कोरोना महामारीची दुसरी लाट चालू होती. तेव्हा १४.४.२०१९ या दिवशी दिवसाढवळ्या देहलीतील ‘मणप्पुरम् फायनान्स लिमिटेड’च्या कार्यालयात धर्मांधांनी सशस्त्र प्रवेश केला आणि शस्त्रांचा धाक दाखवून ९ लाख ९८ सहस्र रुपये लुटले.

डॉक्टर स्पर्श न करता रुग्णांची तपासणी करू शकत नाही ! – केरळ उच्च न्यायालय

काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची वैद्यकीय तपासणी करणार्‍या डॉक्टरला मारहाण केली होती. डॉक्टरने पत्नीशी गैरवर्तन केल्याचा आरोप या व्यक्तीने केला होता. या व्यक्तीला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.