भारतात २० वर्षे अवैध रहाणार्या बांगलादेशी घुसखोराला जामीन देण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाचा नकार !
मुसलमानधार्जिणे राजकीय पक्ष, प्रशासन आणि पोलीस यांनी देशाला धर्मशाळा केले आहे. येथे कुणीही घुसखोरी करून अवैधपणे वास्तव्य करतो, गंभीर गुन्हे करतो. त्याला अटक होऊन आरोपपत्र प्रविष्ट झाले की, तो जामिनाची लगेच मागणी करतो.