इम्रान खान बाहेर पडताच प्रवेशद्वार तोडून त्यांच्या घरात घुसले पोलीस !

इस्लामाबाद न्यायालयात उपस्थित रहाण्यासाठी इम्रान खान मार्गस्थ !
पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या झटापट

बलात्काराच्या प्रकरणी तिघा धर्मांधांना जन्मठेपेची शिक्षा !

असे कृत्य करणार्‍यांवर जरब बसवायची असेल, तर आरोपींना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत !

मतदान अनिवार्य करण्यासाठीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास देहली उच्च न्यायालयाचा नकार !

जनतेमध्ये मतदानाविषयी असलेल्या उदासीनतेमागे कोणती कारणे आहेत, याचाही विचार करणे आवश्यक आहे. जनता मोठ्या प्रमाणात ‘नोटा’ला मत देत असल्याचेही दिसून येत आहे.

देशातील उच्च न्यायालयांतील २१६ न्यायमूर्तींची पदे रिक्त !

कॉलेजियम’ची अनुमती न मिळाल्याने देशातील उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींची २१६ पदे रिक्त आहेत, अशी माहिती केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत दिली. कॉलेजियम ही प्रणाली न्यायमूर्तींची नियुक्ती आणि स्थानांतर यांच्याशी संबंधित आहे.

दोषी कपिल कश्‍यप याला फाशीची शिक्षा !

अशा घटनांत अशीच शिक्षा होणे अपेक्षित आहे. बलात्‍काराच्‍या सर्वच गुन्‍ह्यांत फाशीचीच शिक्षा होऊ लागली, तर अशा घटना अल्‍प होण्‍यास वेळ लागणार नाही !

श्रीकृष्णजन्मभूमीचे सर्व खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात वर्ग करण्याची मागणी

यावर पुढील सुनावणी ४ एप्रिल या दिवशी होणार आहे. या प्रकरणी एकूण ८ याचिका प्रविष्ट करण्यात आलेल्या आहेत.

तरुणीकडून बलपूर्वक वेश्याव्यवसाय करवून घेणार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा

अशांना भर चौकात फाशी देण्याची तरतूद कायद्यात असणे आवश्यक !

सर्वोच्‍च न्‍यायालयाला पुरोगाम्‍यांच्‍या याचिकांचे महत्त्व !

खालच्‍या न्‍यायालयाच्‍या न्‍यायाधिशांनी त्‍यांची बुद्धी वापरायची नाही. केवळ सर्वोच्‍च न्‍यायालयाने सांगितले; म्‍हणून कायद्यात सांगितलेली अधिकाधिक शिक्षा आरोपीला देऊन टाकणे, हा अन्‍याय नाही का?

परीक्षेच्‍या काळात मंदिरांचे उत्‍सव थांबवणे योग्‍य होणार नाही !

मद्रास उच्‍च न्‍यायालयाने परीक्षेच्‍या काळात राज्‍यातील ‘पंगुनी’ उत्‍सवाला स्‍थगिती देण्‍याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली. मुख्‍य न्‍यायमूर्ती टी. राजा आणि न्‍यायमूर्ती भरत चक्रवर्ती म्‍हणाले की, परीक्षेची सिद्धता करणार्‍या विद्यार्थ्‍यांना कोणतीही समस्‍या निर्माण होऊ नये, हे महत्त्वाचे आहे; मात्र त्‍यासाठी उत्‍सव थांबवणे…

स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेची राष्‍ट्रीय हरित न्‍यायाधीकरणात याचिका !

कृष्‍णा नदीमध्‍ये दूषित पाण्‍यामुळे सहस्रो मासे मृत्‍यूमुखी पडल्‍याने ‘स्‍वाभिमानी शेतकरी संघटने’चे अध्‍यक्ष, तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथील ‘राष्‍ट्रीय हरित न्‍यायालयात’ याचिका प्रविष्‍ट केली आहे.