नागपूर येथे मानसिक तणावातून ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थिनीची आत्महत्या
तिने जेवण-खाणे सोडले, ती कुणाशीही अधिक बोलत नव्हीत. सतत तणावाखाली असायची; पण या सगळ्याचा शेवट इतका भयानक होईल, अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती.
तिने जेवण-खाणे सोडले, ती कुणाशीही अधिक बोलत नव्हीत. सतत तणावाखाली असायची; पण या सगळ्याचा शेवट इतका भयानक होईल, अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती.
वैद्यकीय प्रवेशासाठीची ‘नीट-यूजी’ परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या वादामुळे रहित झाल्याने निर्माण झालेल्या तीव्र मानसिक तणावातून लातूर जिल्ह्यातील गोंदेगाव येथील विद्यार्थिनी कु. मैथिली अशोक सोनवणे (वय १८ वर्षे) हिने रहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण आणि त्यानंतर ४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ सर्वसाधारण सभा तहकूब करावी, असा प्रस्ताव विरोधकांनी केला. या प्रस्तावाला गणेश बीडकर यांनी विरोध करून मतदानाने हा प्रस्ताव फेटाळून लावला.
पुणे येथील शैक्षणिक संस्थांचे स्वरूप असे असणे, हे संतापजनक आहे. स्वतःच्या आर्थिक तुंबड्या भरणार्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
गोव्यातील नामांकित ‘बिट्स पिलानी’ या उच्च तंत्रज्ञान शैक्षणिक संस्थेच्या मागे असलेल्या भाड्याच्या खोलीत केरळमधील अर्जुन साबू या २६ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली.
प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कारणावरून ‘नीट-युजी २०२६’ परीक्षा रहित झाल्यानंतर मानसिक तणाव निर्माण झालेल्या नेसाय, कुडतरी येथील एका १७ वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली.
अशांना भर चौकात फाशी दिली जात नाही, तोपर्यंत देशात अशा घटना थांबणार नाहीत !
इस्लाममध्ये आत्महत्या अयोग्य असल्याचे सांगितले असल्याने मुसलमान त्याचे पालन करतात; तर हिंदु धर्मातही आत्महत्या करणे पाप असल्याचे सांगितलेले असतांनाही हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते आत्महत्या करतात !
ती घरातून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. तरुणीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
केवळ वासना शमवण्याचे माध्यम असलेल्या लिव्ह-इन रिलेशनशिपला कुठलाही सामाजिक, नैतिक किंवा धार्मिक आधार नाही. त्यामुळे अशा संबंधांमध्ये निराशा येऊन आत्महत्यासारखे प्रकार घडतात. अशा प्रकारांवर बंदीच घालायला हवी !