वैज्ञानिक संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत ! – डॉ. नितीन करमळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु

वैज्ञानिक संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत ! – डॉ. नितीन करमळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु

विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा अंतर्भाव असलेली ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क’ ही याकरीता उपयुक्त असून वैज्ञानिक संशोधन करतांना विद्यार्थ्यांमध्ये त्याबद्दलची आवड, संयम आणि सातत्य असणे आवश्यक आहे,

‘व्हाईट ड्वार्फ’ तार्‍याभोवती फिरणार्‍या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता !

‘व्हाईट ड्वार्फ’ तार्‍याभोवती फिरणार्‍या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता !

प्रा. फरिही यांनी सांगितले की, सदर ग्रह हा ‘व्हाईट ड्वार्फ’पासून एवढ्या योग्य अंतरावर फिरत आहे की, तेथे जीवसृष्टी असण्याची पुष्कळ शक्यता आहे.

अध्यात्म, संस्कृती यांचा विचार घेत भारताने विश्वगुरूच्या भूमिकेतून जगाचे नेतृत्व करावे ! – पद्मविभूषण डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ संगणकतज्ञ

अध्यात्म, संस्कृती यांचा विचार घेत भारताने विश्वगुरूच्या भूमिकेतून जगाचे नेतृत्व करावे ! – पद्मविभूषण डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ संगणकतज्ञ

अध्यात्म आणि विज्ञान हे एकत्र आले पाहिजे, ही वैदिक काळापासूनची धारणा वास्तवात आल्यास भारताचे नेतृत्व जगाला मान्य करावेच लागेल, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ञ पद्मविभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.

विज्ञानाच्या निकषांवर गोदुग्ध आणि गोघृत (गायीचे तूप) यांचे महत्त्व !

विज्ञानाच्या निकषांवर गोदुग्ध आणि गोघृत (गायीचे तूप) यांचे महत्त्व !

गोमातेच्या तुपात कर्करोगाशी (कॅन्सरशी) लढण्याचे गुण असतात. अन्य कोणत्याही प्राण्याच्या तुपामध्ये ही क्षमता नाही.

अमेरिकेतील औद्योगिक क्रांतीच्या वेळी, म्हणजे १७१ वर्षांपूर्वी एका महिला शास्त्रज्ञाने हवामान पालटाच्या धोक्याविषयी दिली होती चेतावणी !

अमेरिकेतील औद्योगिक क्रांतीच्या वेळी, म्हणजे १७१ वर्षांपूर्वी एका महिला शास्त्रज्ञाने हवामान पालटाच्या धोक्याविषयी दिली होती चेतावणी !

एकोणिसाव्या शतकात पृथ्वी आणि त्यावरील जीवन यांच्या भविष्याच्या दृष्टीने हवामानातील पालटाच्या धोक्याविषयी मानवाला भरपूर वेळा चेतावणी दिली गेली होती.

समाजमन कणखर बनवा !

समाजमन कणखर बनवा !

कमकुवत व्यक्ती कोणत्याही संकटाला सामोरी जाऊ शकत नाही. त्यामुळे शासनाने समाजमन कणखर बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. भावनांना आवर घालायला शिकवले, तरच मनुष्य कणखर बनेल……

‘नासा’ची वैज्ञानिक भविष्यवाणी !

‘नासा’ची वैज्ञानिक भविष्यवाणी !

वर्ष २१०० पर्यंत पृथ्वीचे तापमान तब्बल ४.४ डिग्री सेल्सियसने वाढणार आहे. भारतातील समुद्रालगत असलेली १२ शहरे ३ फूट पाण्यात बुडणार आहेत. यांमध्ये भावनगर, मुंबई, मंगळुरू, चेन्नई यांसारख्या महत्त्वाच्या शहरांचाही समावेश आहे.

अतीशहाणे !

अतीशहाणे !

आपल्या अतीशहाण्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा उदोउदो काही दिवस होऊन त्यांचा ‘ग्लॅमर’ इतिहासजमा होणार आहे, तर हिंदु राष्ट्र मात्र पुढील किमान १ सहस्र वर्षे टिकून जगाचे कल्याण करील, हे नासाच्या उदाहरणातून लक्षात घेऊन आपण ‘हिंदु’ भारतीय आश्वस्त होऊया !

हवामान पालटामुळे होणारी हानी सुधारता येणार नाही ! – वैज्ञानिकांचा दावा

हवामान पालटामुळे होणारी हानी सुधारता येणार नाही ! – वैज्ञानिकांचा दावा

प्रा. मार्कस रेक्स यांनी सांगितले की, आर्क्टिकमधील महासागरातून उन्हाळ्यात बर्फ गायब होणे ही हवामान पालटाची मोठी हानी आहे. येत्या काही दशकांत, समुद्रातील तापलेल्या वातावरणामुळे बर्फ समुद्रातून गायब होईल.