मंगळुरू (कर्नाटक) येथील मंदिराला केळी पुरवण्याचे कंत्राट मुसलमान व्यापार्‍याला दिल्याने वाद !

 मुसलमानांनी कधी मशिदीच्या संदर्भातील कुठले कंत्राट हिंदूंना दिल्याचे ऐकिवात आहे का ?

‘ज्ञानवापी’चा लढा : ऐतिहासिक सत्य आणि न्याय्य हक्कांसाठी लढणारा हिंदु समाज !

. . . हा राष्ट्रीय अस्मितेचा अविरत लढा आहे. ‘ज्ञानवापी’सारख्या संवेदनशील विषयात समाजमनाचा प्रातिनिधिक मुद्दा म्हणून विविध मार्गांनी तो न्यायालयासमोर येऊ शकतो. जनहित याचिका हा त्यातीलच एक मार्ग !

शारदापीठ भारताने कह्यात घ्यावे !

हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाची ही चिन्हे कशी पुसली जातील, यासाठीच पाक प्रयत्न करेल. हे लक्षात घेऊन आता भारतानेच शारदापीठाच्या जीर्णाेद्धारासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आक्रमक पावले उचलून हा भागच कह्यात घेणे आवश्यक आहे !

सरकारच्या कह्यात असलेली मंदिरे सरकारशी वैध मार्गाने आंदोलन करून परत घ्यावी लागतील ! – चक्रवर्ती सुलीबेले, संस्थापक, युवा ब्रिगेड, बेंगळुरू

यासाठी युवा शक्ती जर योग्य पद्धतीने वापरली, तर रज-तमाकडून सत्त्वगुणाकडे वाटचाल करू शकतो.

अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची शंखवाळी येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसास्थळाला भेट

चर्च संस्था शासकीय अधिकार्‍यांवर दबाव आणून गेल्या काही वर्षांपासून ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ हे वारसा स्थळ कह्यात घेण्यासाठी विविध गैरकृत्ये करत आहे. या पार्श्‍वभूमीवर मान्यवरांनी या  परिसराचे निरीक्षण केले.

चांदर (गोवा) येथील कदंबकालीन श्री महादेव मंदिराच्या दगडांची विक्री झाल्याचा इतिहासतज्ञांचा दावा

हे त्या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचे सर्व पुरावे नष्ट करण्याचे षड्यंत्र असू शकते !

विकासाच्या नावाखाली तीर्थक्षेत्रांना पर्यटनस्थळे बनवू नका !

मंदिरांमध्ये व्यक्तीस्वातंत्र्याला नव्हे, तर धर्माचरणालाच महत्त्व असल्याने वस्त्रसंहिता लागू करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था.

VIDEO : धर्मकार्यात पाय रोवून उभे रहाणे आवश्यक ! – अधिवक्ता भारत शर्मा, संरक्षक, धरोहर बचाओ समिती, राजस्थान

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पंढरपूर येथील मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी पुढकार घ्यावा ! – ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर

परकियांच्या अत्याचारांतून हिंदूंच्या मंदिरांना आता मुक्त करणे आवश्यक ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

प्राचीन काळापासून ‘काशी ही मोक्षनगरी आहे’, असे हिंदु धर्मशास्त्रात वर्णिले आहे. त्यामुळे काशीच्या पवित्र भूमीवर औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याने केलेल्या अत्याचारांतून हिंदूंच्या मंदिरांना आता मुक्त करणे आवश्यक आहे.