VIDEO : ‘… तर भारतीय संस्कृतीचे उत्तराधिकारी कोण ?’, याचा हिंदूंनी विचार करावा ! – एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी महासंचालक, सीबीआय
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘मंदिरांच्या सरकारीकरणाला विरोध का ?’ या विषयावर विचारमंथन !
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘मंदिरांच्या सरकारीकरणाला विरोध का ?’ या विषयावर विचारमंथन !
‘‘आक्रमकांनी तलवारीच्या बळावर हिंदूंची मंदिरे मिळवली, तर आता आम्ही न्यायालयीन लढा उभारून लेखणीच्या जोरावर परत मिळवू.’’
वरेण्यपुरी (वेरणा) आणि श्री विजयादुर्गादेवी या मंदिरांची भूमी गिळंकृत करण्यासाठी मंदिराच्या परिसरातील झाडे तोडणे, शेजारील तलाव बुजवणे यांसह अनेक अवैध गोष्टी चालू आहेत.
जिहादी आतंकवादी संघटनांकडून हिंदूंच्या मंदिरांनाच लक्ष्य केले जाते. त्यामुळे ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणे हास्यास्पद आहे !
लक्षावधी हिंदूंनी रक्त सांडूनही स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनी अयोध्येतील रामजन्मभूमीचा तिढा सुटणे, काशी विश्वेश्वराचे मंदिरही पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत !
श्री तुळजाभवानी मंदिरात झालेल्या अपहारातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच विशाळगडाचे रक्षण करून तेथील अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
नूपुर शर्मा प्रकरणी पाकिस्तानने भारताकडे त्वरित निषेध नोंदवला, तसा आता भारत पाकिस्तानकडे निषेध नोंदवणार का ? कि नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष करणार ?
हिंदू मंदिराचा इतिहास सांगून ते मिळण्यासाठी वैध मार्गाने लढा देत आहेत. पुरातत्व विभागाने मात्र मागील ८७ वर्षे हे सत्य ठाऊक असूनही विभागातील कुणीही हा सत्य इतिहास सांगण्यास पुढे आल्याचे ऐकिवात नाही. असा हिंदुद्वेषी विभाग विसर्जित करा !
असा आदेश देण्यासह मंदिराची भूमी बळकावणारे, तसेच त्याविषयी बघ्याची भूमिका घेणारे प्रशासकीय अधिकारी यांच्यावरही न्यायालयाने कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !
ही घटना फरीदपूरमधील भंगा उपजिल्ह्यातील तुजारपूर भागात असलेल्या जंडी गावात घडल्याची माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूंज’ या बांगलादेशी हिंदूंवर होणार्या अत्याचारांना वाचा फोडणार्या संघटनेने दिली आहे.