गोवा : सर्वण येथील श्री सातेरी मंदिरातून सुवर्णालंकारासह २ लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज पळवला

देवीच्या अंगावरील मंगळसूत्र आणि नथ, मंदिरातील समया, घंटा आदी वस्तू चोरल्या. चोरांनी दानपेटीला हात लावला नाही. मंदिर समितीने याविषयी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे आणि पोलीस या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत.

कराची (पाकिस्तान) येथे मंदिरात चोरी करणार्‍या चौघांना अटक

चोरी केल्यानंतर या मूर्ती भंगारवाल्याकडे विकण्यात आल्या होत्या. या मूर्ती खरेदी करणारे सैफुद्दीन आणि जकारिया अनवर यांनाही अटक करून चोरीचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

जळगाव येथील श्री मंगळग्रह मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणार !

मंदिरांचे सरकारीकरण होणे, मंदिर परंपरांवर आघात होणे आदी अनेक आघातांना आज मंदिरांना सामोरे जावे लागत आहे. अशा प्रतिकुल प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मंदिर विश्‍वस्तांचे संघटन होणे आवश्यक आहे.

 देवदर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेऊन त्र्यंबकेश्वर देवस्थानने १० लाख रुपये कमावले !

पैसे घेऊन भाविकांना दर्शन देणे, ही पद्धत अशास्त्रीय आहे ! दर्शनासाठी शुल्क आकारायला मंदिर हे काही मनोरंजनाचे ठिकाण नाही !

ज्या मुसलमानांना ‘दारूल इस्लाम’ हवा आहे ते भारतात राहु शकत नाहीत, हे फाळणीच्या वेळी स्पष्ट करायला हवे होते ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

हिंदूंकडूनही चूक झाली आहे. वर्ष १९४७ मध्ये फाळणीच्या वेळीच हे स्पष्ट करायला हवे होते की, ज्या मुसलमानांना ‘दारूल इस्लाम’ हवा आहे, ते भारतात राहु शकत नाहीत.

नाशिक येथील काळाराम मंदिरातील गाभार्‍याला गळती !

मंदिरांची दुःस्थिती दूर करण्यासाठी आता हिंदूंनी संघटित होणे हाच पर्याय आहे !

कठुआ (जम्मू) येथे शिवमंदिरातील हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांमध्ये कधी अशा प्रकारच्या घटना घडत नाहीत, हे लक्षात घ्या !

मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी यांचे संघटन करा !

मंदिरे ही उपासनेची केंद्रे झाली, तर त्या माध्यमातूनच समाजाचे आध्यात्मिक बळ वाढून त्यातून राष्ट्रातील धर्म टिकण्यास साहाय्य होईल !

हिंदु पुजार्‍याच्या नियुक्तीला राज्य मंत्रीमंडळाची संमती

चिक्कमगळुरू येथील दत्तपीठ हे भगवान दत्तात्रयाचे पवित्र स्थान आहे; मात्र मुसलमानांनी त्या जागेवर अतिक्रमण करून त्या जागेवर स्वतःचा दावा सांगितला आहे. ही पवित्र भूमी हिंदूंना परत मिळण्यासाठी हिंदू वैध मार्गाने लढा देत आहेत.

विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण रहित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

डॉ. स्वामी यांचा अभिनंदनीय निर्णय ! सर्वच विठ्ठलभक्तांनी याचे समर्थन करावे !