लालमहालात (पुणे) सलग १२ घंटे वारकर्यांनी लुटला कीर्तनाचा भक्तीमय आनंद !
पंढरपूरचा पांडुरंग आणि वारकरी यांचे अतूट नाते आहे. वारकरी हे पांडुरंगाच्या दर्शनाला न जाता पांडुरंगाला भेटायला जातात. पंढरीचा पांडुरंग हा दर्शनाचा नाही, तर भेटायचा देव आहे.
पंढरपूरचा पांडुरंग आणि वारकरी यांचे अतूट नाते आहे. वारकरी हे पांडुरंगाच्या दर्शनाला न जाता पांडुरंगाला भेटायला जातात. पंढरीचा पांडुरंग हा दर्शनाचा नाही, तर भेटायचा देव आहे.
पुणेकरांकडून मिळालेला स्नेह आणि आदरातीथ्याचा भाव मनामध्ये ठेवून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यानी १४ जून या दिवशी पंढरपूरसाठी प्रस्थान केले.
पुण्याहून सासवडकडे पालखीच्या समवेत चालतांना ऊर्जेचा अखंड प्रवाह जाणवतो. इतर वेळी एखादा कि.मी.ही चालण्यासाठी पाऊल न टाकणारे अनेक जण सहज ही वारी-वाट चालतात.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि जगद़्गुरु संत तुकाराम महाराज पालखी येथे १२ जूनपासून मुक्कामी आहेत. या पालख्यांचे प्रस्थान १४ जून या दिवशी होणार आहे.
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान ११ जून या दिवशी येथून झाल्यानंतर गावातील कचर्याची त्वरित स्वच्छता करण्यात आली. या वेळी १४ टन ओला कचरा, तर ६५० किलो प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला.
पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे येथे १२ जून या दिवशी सायंकाळी आगमन झाले.
वारकर्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात ११ जून या दिवशी दुपारी ४ ते ६ या वेळेत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. इंद्रायणीच्या काठावर सहस्रों वारकरी आलेे होते.
पुणे शहरातील सोहळ्याचा हा अखेरचा टप्पा असल्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. या सोहळ्याच्या स्वागतासाठी हडपसर परिसर सज्ज झाला असून प्रशासनाकडून वारकर्यांसाठी विविध सोयीसुविधांचे नियोजन केले जात आहे.
संत एकनाथ महाराज पालखी मार्गातील रस्त्याची दुरवस्था पहाता यंदा मार्गात काही प्रमाणात पालट करण्यात आले आहेत; मात्र प्रतिवर्षी ज्या गावातून ही पालखी जाते, त्या गावातील नागरिकांना हा निर्णय मान्य नाही. त्यामुळेच पालखी अडवण्यात आल्याची माहिती मिळत आहे
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे ११ जून या दिवशी आळंदीमधून सायंकाळी प्रस्थान झाले; मात्र त्यापूर्वी मंदिर व्यवस्थापनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे वारकरी आणि पोलीस यांमध्ये वाद झाला अन् पोलिसांनी वारकर्यांवर सौम्य लाठीमार केला.