आळंदी (जिल्हा पुणे) बसस्थानकातील फलाटांच्या नावाच्या पाट्या गायब
फलाटांना केवळ वरूनच पत्र्याचे छत आहे. डावीकडे, किंवा पाठीमागच्या बाजूला कोणत्याही प्रकारचा पत्रा अथवा वारा, पाऊस यांपासून रक्षण होण्यासाठी कशाचीच व्यवस्था नाही.
फलाटांना केवळ वरूनच पत्र्याचे छत आहे. डावीकडे, किंवा पाठीमागच्या बाजूला कोणत्याही प्रकारचा पत्रा अथवा वारा, पाऊस यांपासून रक्षण होण्यासाठी कशाचीच व्यवस्था नाही.
काही वेळा असुर अधर्माचरण करून पुष्कळ बळ प्राप्त करण्यासह धार्मिक कर्म करूनही पुण्यबळ प्राप्त करतात. अशा वेळी असुरांचे बळ क्षीण करण्यासाठी भगवंत विविध अवतार धारण करतो.
येथील ‘संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरा’च्या रोख विभागातून विशाल वारूळे या स्वयंसेवकाने चोरी केल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात उघड झाले आहे.
पुरुषोत्तम मासानिमित्त ‘परमपूज्य गुरुवर्य प्रसाद महाराज अमळनेरकर’ यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने ‘अमळनेरकर महाराज सेवासंघ’, पुणे यांनी ‘नवकुंडी दत्त यागा’चे आयोजन केले आहे. २८ ते ३० मे २०२६ या कालावधीत महाराज यज्ञासाठी उपस्थित रहाणार आहेत.
महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मिता असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच या मार्गाची बसने प्रवास करून प्रत्यक्ष पहाणी केली.
‘श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’ने वर्ष २०२६ च्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक घोषित केले आहे. भाविकांची वाढती संख्या आणि जागेची टंचाई यांमुळे मुक्काम पालटण्याच्या हालचाली चालू होत्या;
सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाटा येथील ‘श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रमा’च्या बाल वारकर्यांनी या वेळी केलेल्या कलाविष्काराने उपस्थित भाविक आणि मान्यवर यांना मंत्रमुग्ध केले.
‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे ‘युगकार्य’ आहे’, हे ज्यांना समजले ते, म्हणजे समर्थ रामदासस्वामी होय !
वारकरी संप्रदाय कुणाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास बांधील नाही; पण खोट्या अपप्रचाराला कुणी फसू पडू नये; म्हणून पंढरीरायाच्या कृपाप्रसादाने अन् संतश्रेष्ठ ज्ञानोबा-जगद्गुरु संत तुकोबारायांच्या कृपाशीर्वादाने केलेला हा प्रयत्न…!
आषाढ शुक्ल एकादशीनिमित्त होणार्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांसह अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाने पूर्वसिद्धता चालू केली आहे