माऊलींच्या संजीवन समाधीदिन सोहळ्याची सांगता !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२९ व्या संजीवन समाधीदिन सोहळ्याच्या अंतर्गत आळंदी कार्तिकी वारीची सांगता ‘श्रीं’च्या पालखी, छबिना मिरवणुकीने हरिनाम गजरात रात्री उशिरा झाली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२९ व्या संजीवन समाधीदिन सोहळ्याच्या अंतर्गत आळंदी कार्तिकी वारीची सांगता ‘श्रीं’च्या पालखी, छबिना मिरवणुकीने हरिनाम गजरात रात्री उशिरा झाली.
पुणे येथील याज्ञवल्क्य आश्रमात २७ नोव्हेंबर या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची प्राणप्रतिष्ठा विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आली. प्रसंगोचित ‘समाधि साधन संजीवन नाम’, हे गीत सुभाष आंबेकर यांनी प्रस्तुत केले.
२८ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भगवंताकडील मागणे, समाजातील दुष्ट प्रवृत्ती नष्ट होऊन जीवमात्रांचे परस्परांवरील प्रेम वाढावे आणि साधना करणार्या मनुष्याच्या सर्व इच्छा ईश्वरच पूर्ण करील’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मंजुळ आवाजात ‘मोगरा फुलला’ हा अभंग ऐकतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण आली. तेव्हा गुरुमाऊली आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या अलौकिक कार्यातील साम्य पुढील अभंगांच्या अर्थातून माझ्या लक्षात आले. त्याविषयी येथे दिले आहे.
कीर्तनात नामदास महाराज यांनी आळंदी तीर्थक्षेत्राचा महिमा, माऊलींचे चरित्र, समाधीचा प्रसंग आदी विषय सांगितले. समाधी सोहळ्याचा प्रसंग सांगतांना ह.भ.प. नामदास महाराज यांच्यासह श्रोत्यांचे डोळे पाणावले.
कोटी कोटी प्रणाम !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली ही विश्वाची माऊली ! ती आपल्या लेकरांच्या प्रगतीसाठी सदैव हात पुढे करते.
मनुष्यजन्म मिळण्याचा मुख्य उद्देश ‘मनुष्याचे जन्मोजन्मींचे प्रारब्ध संपून त्याने ईश्वरप्राप्ती करावी’, हा आहे. प्रत्येक गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करत रहाण्यापेक्षा ज्या ईश्वराने सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत
जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यांत फार मोठा भेद आहे. जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचा पंचभौतिक देह कालांतराने विघटन पावतो; कारण तो पंचतत्त्वांचा लय करून अदृश्य केलेला नसतो.
२५ नोव्हेंबरला श्री पांडुरंगाच्या पालखी सोहळ्यातील दिंडीची नगरप्रदक्षिणा आणि इंद्रायणी नदीत पांडुरंगाच्या पादुकांचे वैभवी स्नान हरिनाम गजरात झाले. आळंदीला यात्रेचे स्वरूप आले आहे. भाविकांची सोय चांगली झाली आहे.
घंटानाद झाल्यानंतर दुपारी १२.३० ते १.३० पर्यंत संजीवन समाधीवर ११ ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात पवमान विधीवत् अभिषेक करण्यात आला. मुख्य गाभारा आणि देऊळवाडा आकर्षक फुलांच्या सजावटीने दरवळला होता.