संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अलौकिक कार्यातील साम्य दर्शवणारी सूत्रे !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अलौकिक कार्यातील साम्य दर्शवणारी सूत्रे !

‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मंजुळ आवाजात ‘मोगरा फुलला’ हा अभंग ऐकतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण आली. तेव्हा गुरुमाऊली आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या अलौकिक कार्यातील साम्य पुढील अभंगांच्या अर्थातून माझ्या लक्षात आले. त्याविषयी येथे दिले आहे. 

अलंकापुरीत विश्वमाऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा पार पडला !

अलंकापुरीत विश्वमाऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा पार पडला !

कीर्तनात नामदास महाराज यांनी आळंदी तीर्थक्षेत्राचा महिमा, माऊलींचे चरित्र, समाधीचा प्रसंग आदी विषय सांगितले. समाधी सोहळ्याचा प्रसंग सांगतांना ह.भ.प. नामदास महाराज यांच्यासह श्रोत्यांचे डोळे पाणावले.

विश्वदेवांकडे ‘पसायदान (कृपा) मागणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि ‘अवघे जगत् आनंदी व्हावे’, यासाठी विश्वकल्याणकारी कार्य करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

विश्वदेवांकडे ‘पसायदान (कृपा) मागणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि ‘अवघे जगत् आनंदी व्हावे’, यासाठी विश्वकल्याणकारी कार्य करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

मनुष्यजन्म मिळण्याचा मुख्य उद्देश ‘मनुष्याचे जन्मोजन्मींचे प्रारब्ध संपून त्याने ईश्वरप्राप्ती करावी’, हा आहे. प्रत्येक गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करत रहाण्यापेक्षा ज्या ईश्वराने सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत

संजीवन समाधी घेतल्यानंतर शरिराचे काय होते ?

संजीवन समाधी घेतल्यानंतर शरिराचे काय होते ?

जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यांत फार मोठा भेद आहे. जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचा पंचभौतिक देह कालांतराने विघटन पावतो; कारण तो पंचतत्त्वांचा लय करून अदृश्य केलेला नसतो.

आळंदी (पुणे) येथे २७ नोव्हेंबर या दिवशी पुरातन रथातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा वैभवी रथोत्सव !

आळंदी (पुणे) येथे २७ नोव्हेंबर या दिवशी पुरातन रथातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा वैभवी रथोत्सव !

२५ नोव्हेंबरला श्री पांडुरंगाच्या पालखी सोहळ्यातील दिंडीची नगरप्रदक्षिणा आणि इंद्रायणी नदीत पांडुरंगाच्या पादुकांचे वैभवी स्नान हरिनाम गजरात झाले. आळंदीला यात्रेचे स्वरूप आले आहे. भाविकांची सोय चांगली झाली आहे.

कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीमध्ये भक्तांची मांदीयाळी !

कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीमध्ये भक्तांची मांदीयाळी !

घंटानाद झाल्यानंतर दुपारी १२.३० ते १.३० पर्यंत संजीवन समाधीवर ११ ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात पवमान विधीवत् अभिषेक करण्यात आला. मुख्य गाभारा आणि देऊळवाडा आकर्षक फुलांच्या सजावटीने दरवळला होता.

कार्तिक वारी सोहळा कार्तिक कृष्ण अष्टमी ते अमावास्येपर्यंत चालणार !

कार्तिक वारी सोहळा कार्तिक कृष्ण अष्टमी ते अमावास्येपर्यंत चालणार !

बुधवारी द्वादशीला शासकीय पंचोपचार पूजा होऊन दुपारी रथोत्सव साजरा होईल. गुरुवारीही पवमान महापूजा होऊन सकाळी आणि सायंकाळी कीर्तन सेवा होईल आणि त्यानंतर मुख्य समाधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे.

एकादशी आणि संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आळंदीत सहस्रो वारकर्‍यांची मांदियाळी !

एकादशी आणि संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आळंदीत सहस्रो वारकर्‍यांची मांदियाळी !

ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी दर्शनासाठी प्रचंड मोठी रांग असून सध्या दर्शनासाठी ४ घंट्यांपेक्षा अधिक काळ लागत आहे. दर्शनाची रांग भक्ती सोपान पुलावरून नदीच्या पुलाकडे गेली आहे.

कार्तिकी वारी सोहळ्यासाठी आळंदी देवस्थानाची सिद्धता अंतिम टप्प्यात !

कार्तिकी वारी सोहळ्यासाठी आळंदी देवस्थानाची सिद्धता अंतिम टप्प्यात !

कार्तिकी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून आळंदीत येणार्‍या भाविकांना दर्शन मंडपात खिचडी प्रसाद, चहा, केळी आणि पिण्याच्या पाण्याची सेवा विनामूल्य दिली जाणार आहे. भाविकांची सुरक्षितता जपण्यासाठी आणि मंदिर परिसरात चोर्‍या होऊ नये, यासाठी देवस्थानाच्या व्यवस्थापनाने ९० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

आळंदी येथील श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर मंदिरात करण्यात आलेली पुष्पसजावट !

आळंदी येथील श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर मंदिरात करण्यात आलेली पुष्पसजावट !

कार्तिक शुक्ल एकादशीच्या निमित्ताने….