शिष्यापेक्षा गुरूंची साधना पुढच्या टप्प्याची !
‘शिष्याने स्वतः साधना करून साधनेत पुढे जायचे असते; पण गुरूंना शिष्याकडून साधना करवून घेऊन त्याला साधनेत पुढे न्यायचे असते. यावरून शिष्यापेक्षा गुरूंची साधना किती पुढच्या टप्प्याची असते, ते कळते.
‘शिष्याने स्वतः साधना करून साधनेत पुढे जायचे असते; पण गुरूंना शिष्याकडून साधना करवून घेऊन त्याला साधनेत पुढे न्यायचे असते. यावरून शिष्यापेक्षा गुरूंची साधना किती पुढच्या टप्प्याची असते, ते कळते.
‘एकदा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यानंतर ध्यानमंदिरात बसून नामजप करत होतो. तेव्हा माझ्या मनात ‘गुरुदेव सत्संगात सर्व साधकांशी प्रेमाने आणि आपुलकीने बोलत होते; मात्र मी साधकांमध्ये भेदभाव करतो…
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देहाद्वारे प्रक्षेपित होणार्या चैतन्यामुळे ‘साधकांना साधनेसाठी शक्ती मिळणे आणि त्यांच्या साधनेतील अडथळे न्यून होणे अन् वातावरणातील रज-तम न्यून होणे’, हे कार्य घडते. हे कार्य करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची निर्गुण स्थिती असते.
३ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘जन्मच इतरांना त्रास देण्यासाठी आणि ‘माझे ते माझे, इतरांचे तेही माझेच’ ही स्वार्थांध वृत्ती अन् हिंदूंची ‘मला काय त्याचे’ वृत्ती’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
२९.७.२०२६ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस शिष्यासाठी अविस्मरणीय असतो. या दिवशी गुरूंचा कृपाशीर्वाद आणि त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे शब्दातीत ज्ञान नेहमीच्या तुलनेत सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते.
कार्य करण्यासाठी पुढच्या पुढच्या पिढ्याही तयार होतील. त्यामुळे त्याची काळजी करू नये. प्रथम स्वतः अधिकाधिक चांगले साधक होण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी मार्गदर्शन करणार्या साधकांची मदत घ्या.
मराठी भाषेतील लेख वाचत असतांना मला जरी वेळ लागत असला, तरीही मला आनंद मिळत होता. मी मराठी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत असतांना त्यातील सूत्रे माझ्या अंतर्मनात जात होती आणि माझी भावजागृतीही होत होती’, असे माझ्या लक्षात आले.’
वीरेंद्रदादा सेवेत कितीही व्यस्त असले, तरी त्यांना नामजप करण्याची पुष्कळ तळमळ आहे. ते त्यांच्या व्यस्त नियोजनातूनही नामजप आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यासाठी वेळ काढतात.
सेवा करतांना माझ्या मनात सतत ‘गुरुदेवांना काय आवडेल ?’, असा विचार येत असे. मीही तसाच भाव ठेवून ही सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे ‘देवच सगळे सुचवतो आणि कार्यही करून घेतो’, हे मला अनुभवता आले.