परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधकाला गत प्रसंगाची आठवण होऊन ‘संतपित्याचे अंत्यदर्शन आणि त्यांच्या पार्थिवाला अग्नी देऊ न शकणे’, या दुःखातून अलगद बाहेर येता येणे
उच्च न्यायालयाने जामीन संमत करतांना ‘खटला संपेपर्यंत पुणे जिल्ह्याच्या बाहेर जायचे नाही’, अशी अट घातल्याने साधकाला ३ वर्षे पुण्यातच रहावे लागणे…