मध्यप्रदेशातील ४ गावांत मुसलमान आणि ख्रिस्ती व्यापार्‍यांना प्रवेशबंदी !

हिंदूंवरील आघात रोखण्यात सरकारी व्यवस्था अपयशी ठरत असल्यानेच हिंदूंना अशा प्रकारे टोकाचे निर्णय घ्यावे लागत आहे, असे म्हटल्यास चूक ते काय ?

मशिदींवरील भोंगे बंद करा, अन्यथा हिंदूंना रस्त्यावर उतरून प्रतिदिन हनुमान चालिसा आणि आरती करावी लागेल ! – आमदार प्रसाद लाड, भाजप

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही ध्वनीप्रदूषण करणारे मशिदींवरील भोंगे बंद केले जात नाहीत. त्यामुळे शासनाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना मशिदींवरील भोंगे बंद करण्याचे निर्देश द्यावेत.

लव्‍ह जिहादसाठी ‘टेरर फंडिंग’ करणार्‍यांचा शोध घ्‍या ! – प्रसाद लाड, आमदार, भाजप

अटक केलेल्‍या आरोपींवर एम्.पी.डी.ए.नुसार कारवाई करावी, त्‍यासाठी पालकमंत्री विखे यांनी लक्ष घालावे. आरोपी ६ ते ८ वर्षे कारागृहातून बाहेर आले नाही पाहिजेत. यात आपल्‍या १३ जणांनाही अटक झालेली आहे. त्‍यांचा जामीन कसा लवकर होईल ? हे पहावे.

हिंदु धर्मास लागलेली ‘लव्‍ह जिहाद’ची कीड मुळासकट उखडून टाका ! – धनंजय देसाई, प्रमुख, हिंदु राष्‍ट्र सेना

फुलंब्री तालुक्‍यात मागील २ मासांपासून ‘लव्‍ह जिहाद’च्‍या नावाखाली ४ तरुणींचे विवाह करून धर्मांतर करण्‍याचा प्रयत्न उघड झाला होता.

राहुरी (अहिल्‍यानगर) येथे शाळकरी मुलींसाठी रचले लव्‍ह जिहाद आणि धर्मांतर यांचे षड्‌यंत्र !

शिकवणीसाठी येणार्‍या इयत्ता सातवी-आठवीतील अल्‍पवयीन मुलींचे धर्मांतर करण्‍याचा, तसेच त्‍यांची मुसलमान तरुणांशी ओळख वाढवण्‍याचा सल्ला हिना मुलींना देत होत्‍या.

हिंदु मुलीचे अपहरण केल्याच्या प्रकरणी आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाला अटक !

‘येथे आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाला हिंदु मुलीचे अपहरण केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या एका मुसलमान मैत्रिणीने तिची आसिफशी ओळख करून दिली होती.

मणीपूर हिंसाचार : एक षड्‍यंत्र !

३३ लाख लोकसंख्‍या असलेल्‍या मणीपूरमध्‍ये ५० टक्‍क्‍यांहून थोडे अधिक हिंदू, ४४ टक्‍के ख्रिस्‍ती आणि इतर सर्व मुसलमान अन् बौद्ध आहेत. मणीपूरमध्‍ये सध्‍या नागरी युद्धाची स्‍थिती निर्माण झाली असून मोठ्या संख्‍येने लोक गोंधळलेल्‍या स्‍थितीत आहेत.

अहिल्‍यानगर येथे मुसलमान महिलेकडून हिंदु मुलींच्‍या धर्मांतराचा प्रयत्न !

अहिल्‍यानगर जिल्‍ह्यातील राहुरी तालुक्‍यातील उंबरे गावात एक मुसलमान महिला हिंदु मुलींचे धर्मांतर करण्‍याचा प्रयत्न करत आहे. याची माहिती उघड करणार्‍या हिंदु युवकांना अमानुष मारहाण करून पोलिसांनी त्‍यांच्‍या विरोधात खोटे गुन्‍हे नोंदवले आहेत, असे गंभीर सूत्र भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी औचित्‍याच्‍या सूत्राद्वारे २८ जुलै या दिवशी विधानसभेत उपस्‍थित केले.

गरीब हिंदूंना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करणार्‍या पाद्रयाला अटक !

हिंदूंचे अशा प्रकारे धर्मांतर झाल्याने ईशान्य भारतातील राज्ये आज ख्रिस्तीबहुल झाल्याने तेथे देशविरोधी कारवाया चालू झाल्या आहेत. संपूर्ण देशातच ही स्थिती निर्माण होण्यापूर्वी भारताला हिंदु राष्ट्र बनवणे अपरिहार्य आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !

‘मोबाईल गेमिंग’च्या माध्यमातून धर्मांतर, भारताच्या सुरक्षेला धोका ! – आमदार नीतेश राणे, भाजप

सीमा हैदर ‘ऑनलाईन’ ओळखीतूनच भारतात आली. मोबाईल गेमिंगच्या माध्यमातून लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या धोका निर्माण झाला असून यातून भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.