दत्तक घेतलेल्या मुलांचे धर्मांतरण करणार्या आरोपींवर कठोर कारवाई करा !
दत्तक घेतलेल्या ३ मुलांचे धर्मांतरण आणि मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी आरोपींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
दत्तक घेतलेल्या ३ मुलांचे धर्मांतरण आणि मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी आरोपींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
हिंदु समाज साधनाविहीन झाल्याने रज-तमाच्या गर्तेत अडकत चालला आहे, हेच वारंवार घडणार्या अशा घटना दाखवून देत आहेत. त्यामुळे आता षड्यंत्रकारी जिहाद्यांपासून स्वत:चे रक्षण होण्यासाठी केवळ हिंदु महिलाच नव्हे, तर पुरुषांनीही साधना करणे अत्यंत आवश्यक आहे, हे जाणा !
माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांची स्पष्टोक्ती !
बेंगळुरू येथील संत संमेलनामध्ये १४ संत-महंतांकडून प्रस्ताव पारित
आजमगड (उत्तरप्रदेश) येथील घटना
दोन महिलांना अटक !
बहुसंख्यक हिन्दुओं के देश के लिए यह लज्जाजनक !
उत्तरप्रदेशचे कानपूर शहर ख्रिस्ती मिशनर्यांच्या धर्मांतराच्या कारवायांचा गड बनले आहे. शहरातील घाटमपूर, श्यामनगर, रावतपूर, कर्नलगंज आणि मुन्नीपुरवा या भागातील शेकडो हिंदु कुटुंबांना आमीष दाखवून धर्मांतरित करण्यात आले आहे.
राज्यात धर्मांतरविरोधी कायदा असूनही अशा प्रकारे हिंदूंचे दिवसाढवळ्या होत असलेले धर्मांतर म्हणजे ख्रिस्ती मिशनर्यांना कायद्याचा धाकच राहिलेला नाही, हेच स्पष्ट करते. ही स्थिती उत्तरप्रदेश प्रशासनासाठी लज्जास्पद !
रांची (झारखंड) येथील लव्ह जिहादचे प्रकरण ! मुंबईत येऊन त्याने मला मारहाणही केली. त्याला माझ्याशी विवाह करायचा आहे आणि माझे धर्मांतर करायचे आहे. माझ्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.’
काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांना मोकळे रानच मिळाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आता राष्ट्रव्यापी धर्मांतरबंदी कायदा करणेच आवश्यक !