श्रीराममंदिराच्या आंदोलनातून राजकारणाला हिंदुत्वाची दिशा देणारे नेते म्हणजे भाजपचे लालकृष्ण अडवाणी !

अडवाणी यांनी रथयात्रेमध्ये ‘सौगंध राम की खाते है, मंदिर वहीं बनायेंगे’ अशी घोषणा दिली.पोलिसांनी अडवाणी यांना अटक केली आणि केंद्र सरकार पडले.

अयोध्या येथील श्रीराममंदिरात झालेल्या श्री रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहून सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे

श्रीरामाची मूर्ती जवळून पाहिल्यावर मूर्तीत भाव जाणवतो आणि दूरून पाहिल्यावर ‘राम ध्यान करत आहे’, असे वाटते. ‘साक्षात् राम उभा आहे’, असे वाटते.

अयोध्या येथे श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असतांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील रजनी नगरकर यांना जाणवलेली सूत्रे

मी श्री रामललाला माझ्या हृदयात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते. मी माझ्या मनाला ‘ते राममंदिर अयोध्येतच नाही, तर ते माझ्या हृदयातही आहे’, अशी जाणीव करून देत होते.

ShriRam Janmabhumi History : श्रीरामजन्मभूमीवर इंग्रजांनी १९०२ मध्ये बसवले निशाण्यांचे दगड ! – संशोधक आशुतोष बापट

स्वातंत्र्यानंतर रामलला प्रकटले, उत्खनन, संशोधनातून आणि पुढे न्यायालयातील दावे, कारसेवा, रामजन्मभूमी असे होत होत ५०० वर्षांनंतर श्रीराममंदिर दिमाखात उभे राहिले

हे रामराया, सत्वरी स्थापन करावे हिंदु राष्ट्र या घोर कलियुगी।

तारक आणि मारक अनंत रूपे प्रभु श्रीरामाची।
कोटी कोटी प्रार्थना करूया रघुरायाच्या चरणी।।
हे रामराया, रामराज्य स्थापिले तुम्ही त्रेतायुगी।
सत्वरी स्थापन करावे हिंदु राष्ट्र या घोर कलियुगी।।

अयोध्येत १० दिवसांत १२ सहस्र रामभक्तांनी घेतले प्राथमिक उपचार !

श्रीरामजन्मभूमीतील नूतन मंदिरात स्थानापन्न झालेल्या रामरायाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांतील आतापर्यंत १२ सहस्र जणांनी  प्रथमोपचाराचा लाभ घेतला. येथील कडाक्याच्या थंडीमुळे अनेकांना श्‍वसनाचे त्रास चालू झाले आहेत.

…हा नवीन भारताचा प्रारंभ आहे !

श्रीराममंदिर उभे राहिले, म्हणजे सगळे झाले’, असे मुळीच नाही. हा नवीन भारताचा प्रारंभ आहे. आता  हे रामराज्य घडवण्याची, वाढवण्याची, टिकवण्याची आणि वैयक्तिक जीवनात मर्यादापुरुषोत्तमाचे गुण अंगीकारण्याची, म्हणजेच धर्माचरण करण्याचे उत्तरदायित्व समस्त हिंदूंचे आहे !

…आणि परदास्याचा कलंक मिटला !

श्रीरामजन्मभूमीकरता गेल्या ५०० वर्षांच्या संघर्षात अनेक रमभक्तांनी आपल्या प्राणांचे बलीदान दिले . गेली ५०० वर्षे भारतवर्षाला हिणवणारा बाबरीचा कलंक धराशायी झाल्याच्या समर प्रसंगाच्या आठवणी थोड्याशा धूसर झालेल्या असल्या, तरी त्या अमर आहेत !

श्रीरामजन्मभूमीसाठी बाबरी पाडल्याचे दायित्व स्वीकारणारे आणि मुख्यमंत्रीपदाचा त्याग करणारे भाजपचे दिवंगत कल्याण सिंह !

बाबरी पाडण्यात आल्यानंतर कल्याण सिंह त्यांच्यासाठी संघर्षांचे दिवस चालू झाले. तसे पहाता वर्ष १९९७ ते १९९९ या कालावधीत ते २ वर्षांसाठी पुन्हा मुख्यमंत्री बनले; परंतु त्यांचा हा कार्यकाळ वादग्रस्त राहिला. 

अयोध्येत श्रीराममंदिरात झालेल्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जाणवलेली सूक्ष्मातील प्रक्रिया

श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतांना सूक्ष्मातून घडलेल्या प्रक्रियेविषयी मला जे जाणवले, ते मी येथे दिले आहे.