छत्रपती संभाजीनगरचे ‘औरंगाबाद’ नामकरण करण्यासाठीच्या उपोषणात झळकावली औरंगजेबाची भित्तीपत्रके !

छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून ठार मारणारा आणि लक्षावधी हिंदूंची क्रूर हत्या अन् सहस्रों मंदिरांचा विध्वंस करणारा औरंगजेब इम्तियाज जलील यांना किती ‘प्रिय’ आहे, हे या उपोषणावरून लक्षात येते.

निधर्मी भारतातील हिंदुद्वेषी थयथयाट !

खरेतर मुसलमान हिंदूंची लाज काढत आहेत. त्यामुळे हिंदूंनी आतातरी संघटित होणे क्रमप्राप्तच आहे, अन्यथा हिंदूंचा विनाश अटळ आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठातील घटना प्रातिनिधीक आहे. सद्यःस्थिती पहाता हिंदूंनी स्वतःचे महत्त्व अन्य धर्मियांसमोर न्यून केलेले आहे.

हिंदूंच्‍या धार्मिक विधींना विरोध करण्‍यासाठी डाव्‍यांचा थयथयाट !

यज्ञ हे भारतीय संस्‍कृतीचे मूलभूत धार्मिक अंग आहे. यज्ञामागील विज्ञान आणि धर्मशास्‍त्र समजून न घेणार्‍यांची बौद्धिक दिवाळखोरीच यावरून लक्षात येते. यज्ञाला विरोध करणारे एकप्रकारे हिंदु धर्मालाच विरोध करत आहेत.

नवी देहली जागतिक पुस्तक मेळाव्या’त ख्रिस्त्यांचा धर्मांतराचा डाव हिंदुत्वनिष्ठांनी उधळला !

धर्मांतर करण्यासाठी प्रत्येक संधीचा लाभ उठवणारे कावेबाज ख्रिस्ती !

जिहादींवर आर्थिक बहिष्कार टाका ! – काजल हिंदुस्थानी

सकल हिंदु समाजच्या वतीने लव्ह जिहाद आणि लँड (भूमी) जिहाद यांच्या विरोधात वाशी येथे ‘विराट जनआक्रोश मोर्च्या’चे २६ फेब्रुवारी या दिवशी आयोजन करण्यात आले होते.

गुुन्‍हा नोंदवण्‍याचे जळगाव न्‍यायालयाचे पोलीस प्रशासनाला आदेश !

प्रकरण बंद करण्‍याचा पोलिसांचा प्रयत्न अयशस्‍वी दर्ग्‍यावर पाकिस्‍तानी ध्‍वज फडकवण्‍यात आल्‍याचे प्रकरण दाबू पहाणारे पोलीस भारताचे कि पाकचे ?

सिंधुदुर्ग : रेडी येथील यशवंतगडाजवळ आजपासून बेमुदत उपोषण !

अनधिकृत बांधकामापासून गडाचे संरक्षण होण्यासाठी प्रयत्न करणार्‍या शिवप्रेमींना वेंगुर्ला पोलीस ठाण्यातून सी.आर्.पी.सी. कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली, हे दुर्दैवी आहे.

जात्‍यंधांवर कारवाई हवीच !

श्रीसमर्थ संप्रदाया’चे सर्वेसर्वा आणि ज्‍येष्‍ठ निरुपणकार पू. अप्‍पासाहेब धर्माधिकारी यांना राज्‍यशासनाचा यंदाचा ‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार घोषित झाला आहे. या पुरस्‍काराला जात्‍यंध संघटना संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. पू. अप्‍पासाहेब यांनी व्‍यसनमुक्‍तीसाठी आदिवासी भागांतही जाऊन मोठे कार्य केले आहे.

(म्हणे) ‘महाशिवरात्री साजरी करायची असेल, तर ५ वेळा ‘खलिस्तान झिंदाबाद’ म्हणावे लागेल !’ – खलिस्तान

जगभरातील खलिस्तानवादी प्रवृत्ती भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत असल्याने भारत सरकारने पंजाबमधील खलिस्तानवादी संघटना नष्ट करण्यासह जगभरात जिथे-जिथे खलिस्तानवादी आहेत, तिथे-तिथे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी तेथील सरकारांना खडसवायला हवे !

कॅनडामध्ये हिंदुद्वेषातून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे !

भारतातील संसदेत जन्महिंदु खासदार कधी विदेशातील हिंदूंवरील आणि हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांचे सूत्र उपस्थित करून सरकारला हिंदूंच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलण्यास सांगतात का ?