वाहतुकीचा नियम चौथ्यांदा मोडल्यास ६ मासांसाठी अनुज्ञप्ती रहित होणार !

वाहतूक विभागाकडून ‘वाहनचालकांनी नियमांचे पालन कटाक्षाने करावे. रस्त्यावर पोलीस नाहीत, हे पाहून नियम मोडण्याचे धाडस करू नये’, असे आवाहन केले आहे.

मुंबई येथे घायाळ युवकाला रुग्णालयात नेण्यास नकार देणार्‍या टॅक्सीचालकांच्या विरोधात गुन्हा नोंद

३ टॅक्सीचालकांना पोलिसांनी विनंती करूनही त्यांनी घायाळ अवस्थेत पडल्याचे आढळूनही रावत यांना रुग्णालयात नेण्यास नकार दिला.

ठाणे येथे ८५ लाख ४८ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत, तिघांना अटक

बनावट चलनी नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या सचिन आगरे याला कापूरबावडी परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

महिला आणि बालक यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती करणार ! –  राजेंद्र दाभाडे, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पूर्ण जिल्ह्यातील शाळांमध्ये महिलांवरील अत्याचार आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली.

धुळे येथे पोलिसांनी धर्मांधांकडून ३१ तलवारी कह्यात घेतल्या : दोघांना अटक

तलवारींचा साठा मालेगावातून आणल्याचे उघड – या प्रकरणाचा मालेगावशीही संबंध येत असल्याने पोलिसांनी वरवरची कारवाई न करता याची पाळेमुळे खोदून धर्मांधांविरोधात कठोरात कठोर कारवाई करायला हवी !

हुल्लडबाज ट्रॅक्टर चालकांवर दंडात्मक कारवाई करा ! – शिवसेनेचे मुरुगुड पोलीस ठाण्यात निवेदन

प्रतिवर्षी होणार्‍या रस्त्यावरील अपघातांपेक्षा ट्रॅक्टरमुळे अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

बंगालमध्ये भारत मातेच्या पूजेच्या आयोजनाची भित्तीपत्रके लावणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांवर आक्रमण

‘बंगाल म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी मार खाण्याचे ठिकाण’, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये ! केंद्रात भाजपचे सरकार असतांना बंगालमधील तृणमूल काँग्रेसची गुंडगिरी मोडून काढण्याचा प्रयत्न अद्यापपर्यंत होणे अपेक्षित होते, असेच हिंदूंना वाटते !

फ्रान्समध्ये शिक्षकाचा शिरच्छेद करणार्‍या धर्मांधांच्या मृतदेहाची त्याच्या चेचन्या येथील गावी काढण्यात आली अंत्ययात्रा !

मुसलमानबहुल चेचन्यामध्ये कोणत्या मानसिकतेचे लोक आहेत, हे लक्षात येते ! जगात असे किती ठिकाणे आहेत, याचा विचार करून त्यांना बहिष्कृत करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

महाराष्ट्रात ‘भारत बंद’ पाळून ठिकठिकाणी आंदोलन आणि फेरी यांचे आयोजन

कृषी विधेयकाच्या विरोधात महाराष्ट्रात आयोजलेला ‘भारत बंद’ चा तपशील येथे देत आहोत.

देहलीमधील एका नाल्यातून मोठ्या प्रमाणात गायींचे अवशेष सापडले

अशा प्रकारच्या घटना घडतात, हे पोलीस आणि शासनयंत्रणा यांना लज्जास्पद ! गोहत्या करणार्‍यांना तात्काळ शिक्षा होण्यासाठी देशात त्यांच्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करून तेथे जलद गतीने खटले चालवणे आवश्यक आहे !