
मुंबई – वाहतुकीचा नियम चौथ्यांदा मोडल्यास ६ मासांसाठी अनुज्ञप्ती रहित करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाने घेतला आहे. वाहतूक पोलिसांनी पहिल्या टप्प्यात २ सहस्र चालकांची नावे अनुज्ञप्ती पत्र निलंबित करण्यासाठी दिली आहेत, तसेच यापूर्वी नियम मोडलेल्या चालकांचीही नावे अनुज्ञप्ती पत्र रहित करण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. याविषयी वाहतूक विभागाकडून ‘वाहनचालकांनी नियमांचे पालन कटाक्षाने करावे. रस्त्यावर पोलीस नाहीत, हे पाहून नियम मोडण्याचे धाडस करू नये’, असे आवाहन केले आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !