
मुंबई – वाहतुकीचा नियम चौथ्यांदा मोडल्यास ६ मासांसाठी अनुज्ञप्ती रहित करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाने घेतला आहे. वाहतूक पोलिसांनी पहिल्या टप्प्यात २ सहस्र चालकांची नावे अनुज्ञप्ती पत्र निलंबित करण्यासाठी दिली आहेत, तसेच यापूर्वी नियम मोडलेल्या चालकांचीही नावे अनुज्ञप्ती पत्र रहित करण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. याविषयी वाहतूक विभागाकडून ‘वाहनचालकांनी नियमांचे पालन कटाक्षाने करावे. रस्त्यावर पोलीस नाहीत, हे पाहून नियम मोडण्याचे धाडस करू नये’, असे आवाहन केले आहे.
शिरगाव येथे उपेंद्र गावकर आणि त्यांच्या कुटुंबावर गोळीबार
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !