सात्त्विक वृत्ती असलेले लोक आनंद, स्थिरता आणि शांती यांचा अनुभव घेतात ! – शॉर्न क्लार्क, गोवा

बँकॉक, थायलँड येथे १७ ते १९ मार्च या कालावधीत झालेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन हॅप्पीनेस अँड वेल-बिईंग (ICHW2024)’ या परिषदेत श्री. क्लार्क बोलत असताना त्यांनी ‘सूक्ष्म सकारात्मक स्पंदने आनंदप्राप्तीचाचा शोध कसा सक्षम करतात’, हा शोधनिबंध सादर केला.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिराच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘जुलै २०२२ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात मी सहभागी झाले होते. त्या वेळी मला आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कलियुगात स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन हा सर्व साधनामार्गांचा पाया !

कलियुगात स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन हा सर्व साधनामार्गांचा पाया ठरतो !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या ‘गुरुकृपायोगा’चे महत्त्व कीर्तनातून जनमानसावर बिंबवणारे अकोला येथील ह.भ.प. गिरीष कुळकर्णी !

अहंकाराने मनुष्याचा सर्वनाश होतो; म्हणून स्वतःमधील स्वभावदोष आणि अहंकार यांच्या पैलूंचा अभ्यास करून त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केले तर मन स्वच्छ होईल अन् नंतर गुरुप्राप्ती होईल.

साधकांनो, मनमोकळेपणाने बोलण्यासाठी प्रयत्न करून साधनेतील आनंद मिळवा !

मनमोकळेपणाने बोलल्यास ‘बहिर्मुखता, एकलकोंडेपणा, पूर्वग्रहदूषितपणा आणि न्यूनगंड’, हे स्वभावदोष न्यून होण्यास साहाय्य होते.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. शर्वरी कानस्कर (वय १७ वर्षे) हिला शिकायला मिळालेली सूत्रे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले सर्व साधकांवर किती प्रीती करतात ! ते त्यांना भूवैकुंठरूपी आश्रमात साधक, संत, सद्गुरु आणि तिन्ही गुरु अन् साक्षात् नारायणाच्या सहवासात ठेवतात.

GlobalSpiritualityMahotsav : बाह्य आणि अंतर्गत प्रदूषण दूर करण्यासाठी आधुनिक वैद्यकशास्त्राला अध्यात्मशास्त्राची जोड हवी !

विज्ञान हे स्थूलातील सूत्रांवर कार्यरत आहे, तर अध्यात्म हे सूक्ष्म स्तरावर, म्हणजेच मन-बुद्धी-चित्त या स्तरांवर कार्य करते. विज्ञानही हळूहळू सूक्ष्मस्तरावर कार्य करू लागले आहे.

साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन साधकाला अयोग्य विचारांतून बाहेर पडण्यास साहाय्य करणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर (वय ४१ वर्षे) !

‘माझ्यातील ‘अपेक्षा करणे आणि कर्तेपणा’ या अहंच्या पैलूमुळेच माझ्या मनाचा संघर्ष होत आहे. मला यातून बाहेर पडायचे असेल, तर माझे मन मोकळे करणे अपेक्षित आहे.’

गुरुकार्याचा ध्यास असलेल्या सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक !

माझ्यातील स्वभावदोषांमुळे मी कुटुंबातील प्रसंगांमध्ये अनेक मास अडकून रहात असे. त्या त्या वेळी पू. मनीषाताईंनी मला त्यातून बाहेर काढले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे तीव्र प्रारब्धावर मात केलेले वाराणसी आश्रमातील श्री. संजय सिंह !    

वर्ष २००० पासून मी पूर्णवेळ साधना करू लागलो. या कालावधीत मला कसलाही त्रास झाला नाही. त्यामुळे मी या आजाराकडे लक्ष दिले नाही.