गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत ‘सत्सेवा’ आणि कला !
दैनंदिन व्यवहारातील कामांमध्ये आपल्याला भगवंताचा विसर पडतो. सत्सेवेमुळे भगवंताशी अनुसंधान टिकून रहाण्यास साहाय्य होते.
दैनंदिन व्यवहारातील कामांमध्ये आपल्याला भगवंताचा विसर पडतो. सत्सेवेमुळे भगवंताशी अनुसंधान टिकून रहाण्यास साहाय्य होते.
संगीत कला ही केवळ मनोरंजनासाठी नसून ते जनजागृती, भक्तीचा प्रसार आणि मनःशुद्धी यांचे प्रभावी माध्यम आहे. जेव्हा कलाकार आपली कला ईश्वरभक्ती, संस्कारवर्धन आणि समाजहित यांसाठी अर्पण करतो, तेव्हा ती साधक-कलाकाराची सत्सेवाच बनते.
परात्पर गुरु डॉक्टर मला सूक्ष्मातून म्हणाले, ‘या प्रश्नाचे उत्तर व्यक्तीच्या मूलाधारचक्रात आहे.’ त्यानंतर मला वरील ज्ञान सूक्ष्मातून सहजतेने प्राप्त झाले. त्या वेळी माझ्याकडून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
नाट्यकला सादर करतांना ती झोकून देऊन आणि निरपेक्ष भावनेने केल्याने साधनाच होते’, हे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार यांच्या नाट्यकलेतील प्रवासातून जाणवले.
पूर्वी संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, यांसारखे अनेक संत कीर्तनाद्वारे, तसेच भजने आणि अभंग गाऊन भगवंताच्या गुणांचे वर्णन करत. कलेला माध्यम बनवून त्यांनी ईश्वराचा साक्षात्कार अनुभवला.
कलेला साधनेची जोड दिली पाहिजे. असे केल्याने साधक-कलाकाराच्या मनात समर्पणाचा भाव निर्माण व्हायला लागतो आणि त्याचा मिथ्याभिमान गळून पडायला लागतो…
संतांची उपस्थिती आणि सर्व साधकांचे भावाच्या स्तरावरील प्रयत्न, यांमुळे आध्यात्मिक त्रास दूर होऊन शिबिरार्थी साधकांना शिबिराचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घेता आला.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने २२ आणि २३.३.२०२६ या दिवशी समाजातील प्रतिष्ठित कलाकारांचे ‘संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’, हे २ दिवसांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते…
सगळ्या कलाकारांनी बाहेरच्या जगात दिखाऊपणाने वागणे पाहिले आहे; परंतु आपल्या आश्रमातील साधकांमधील अंतर्बाह्य सहजता त्यांच्या अंतर्मनाला स्पर्शून गेली. काही कलाकारांनी हे व्यक्तही केले.
गायन, वादन, नृत्य, चित्रकला, रांगोळी काढणे इत्यादी कलांची निर्मिती ही ईश्वरप्राप्तीसाठीच झालेली आहे. ईश्वरच या कलांचे उगमस्थान असल्याने एका स्थितीनंतर या सर्व कलांचे अद्वैतच अनुभवायला येते…