प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !

प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !

बाबा सांगतात, ‘‘कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जातांना ईश्वराला प्रार्थना करूनच घराबाहेर पडावे आणि ते काम पूर्ण झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करावी.’’

मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !

मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !

दुसरी मानसिक अवस्था, म्हणजे रुग्णांनी वास्तवापेक्षा स्वतःला अत्यंत श्रेष्ठ समजणे. या रुग्णांमध्ये कृती पुष्कळ भरभर करणे आणि स्वतःला पुष्कळ मोठे समजून दुसर्‍याला तुच्छ लेखणे इत्यादी लक्षणे आढळतात.

समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!

समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!

पू. अण्णा ‘साधक कुठे न्यून पडले ?’, याची त्यांना जाणीव करून देतात. काही वेळा ते साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांची कठोरपणे जाणीव करून देऊन ‘त्या साधकांनी कुठे अन् कशा प्रकारे सुधारणा केल्या पाहिजेत ?’, हेही स्पष्टपणे सांगतात.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती

माझे स्वभावदोष माझ्या लक्षात आले. ‘माझे स्वभावदोष दूर करण्यासाठी गुरुदेवांनीच माझ्याकडून अपेक्षित प्रयत्न करून घ्यावेत’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते.

गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !

गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश काळाच्या प्रभावामुळे पालटत असला, तरी ‘कलेकडे केवळ कला म्हणून न पहाता कलेतून आध्यात्मिक उन्नती कशी साधावी’, हे येथे पाहूया. 

‘स्वभावदोष न्यून होऊन आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी व्यष्टी साधनेलाच प्राधान्य द्यायला हवे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘स्वभावदोष न्यून होऊन आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी व्यष्टी साधनेलाच प्राधान्य द्यायला हवे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कामगारही त्यांचे काम सतत करत असतात. सेवा कितीही केली, तरी साधनेत पुढे कसे जाणार ?, म्हणजे मरेपर्यंत पुष्कळ सेवा केली; पण ‘स्वभावदोष’ आहेत, तसेच राहिले, तर देवाकडे जाता येईल का ?

मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने झालेला भव्य दिव्य आणि चैतन्याची अनुभूती देणारा दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीचा ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने झालेला भव्य दिव्य आणि चैतन्याची अनुभूती देणारा दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीचा ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

‘देवीसह अनेक ऋषिमुनी आणि संत सूक्ष्म रूपाने तेथे उपस्थित राहून नियोजित महायज्ञ निर्विघ्नपणे पार पडणार असल्याची जणू ग्वाही देत आहेत’, असे मला जाणवले.

मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’साठी यज्ञकुंडाच्या बांधकामाच्या संदर्भात सेवा करतांना आलेले अडथळे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् देवता यांची अनुभवलेली कृपा !

मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’साठी यज्ञकुंडाच्या बांधकामाच्या संदर्भात सेवा करतांना आलेले अडथळे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् देवता यांची अनुभवलेली कृपा !

एका प्रसंगावरून गवंडी घाबरला आणि  ‘‘काम सोडून जातो’’, असे म्हणाला. आम्ही त्याला यज्ञाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर त्याने पुन्हा सेवा चालू केली. आम्ही प्रार्थना करत होतो आणि कृतज्ञता व्यक्त करत होतो.

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व साधकांच्या मनावर बिंबवून साधकांना आनंदी जीवन जगायला शिकवणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व साधकांच्या मनावर बिंबवून साधकांना आनंदी जीवन जगायला शिकवणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

मनुष्याच्या दु:खाचे मूळ हे त्याच्यातील ‘स्वभावदोष आणि अहं’ आहे. ‘स्वभावदोषांमुळेच मनुष्य सुखी आणि आनंदी जीवन जगू शकत नाही’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जाणले…

गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ अन् कला ! 

गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ अन् कला ! 

आरंभीच्या टप्प्याला एखादी व्यक्ती जेव्हा कला शिकायला प्रारंभ करते, तेव्हा ती सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणेच असते. जसजसा कलाकार कलेतील थोडा पुढचा टप्पा गाठायला लागतो, तसतशी लोकांच्या स्तुतीमुळे त्याची …