प्रार्थनेतील भावाने अहं न्यून होणे !
‘प्रार्थनेत ‘आपण स्वतः काही करू शकत नाही; ईश्वरच सगळे करणार आहे’, याप्रमाणे भाव ठेवून कृती केली जाते.
‘प्रार्थनेत ‘आपण स्वतः काही करू शकत नाही; ईश्वरच सगळे करणार आहे’, याप्रमाणे भाव ठेवून कृती केली जाते.
‘गोपी’ श्रीकृष्णरूपी चैतन्याची एक तरल धारा आहे. ती श्रीकृष्णतत्त्वाची निखळ, निर्झर पारदर्शकता आहे. गोपीभाव म्हणजे श्रीकृष्णभेटीची तळमळ किंवा श्रीकृष्णभेटीतील आर्तता !
‘वर्ष २०२६ च्या मे महिन्यात मी सेवेनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
माझाही हाच उपदेश आहे. जोपर्यंत मनात चिंतेचा कचरा आणि वाईट संस्कारांचे शेण असेल, तोपर्यंत उपदेशामृताचा काही लाभ होणार नाही. जर उपदेशामृत मिळवायचे असेल, तर आधी मन शुद्ध करावे लागेल.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्या श्रीमती मधु मेहता यांची साधिकेला लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.
साधकांना साधनेत पुढे नेण्याच्या तीव्र तळमळीमुळे पू. अण्णा दिवस-रात्र चिंतन करून प्रयत्न करत असत. त्यामुळे साधकांमध्ये आमूलाग्र पालट झालेला दिसून येत होता.
‘‘मला मोक्ष म्हणजे काय ?’, हे ठाऊक नाही. मला केवळ गुरूंचे चरण हवे आहेत. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत गुरूंच्या चरणांची सेवा करत राहीन.’’
झाडांना पाणी घालण्याची प्रक्रिया राहू दे. तुम्ही राहू नका. तुम्ही रहाता, म्हणजे तुमचा अहं रहातो. तुमचे अस्तित्व रहाते. सेवा करणार्याने हे लक्षात ठेवले पाहिजे.’’
श्री. प्रताप वंका (प्रतापदादा) हे भाग्यनगर (तेलंगाणा) येथील असून काही वर्षांपासून ते रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील अन्नपूर्णाकक्षात (स्वयंपाकघरात) सेवा करत आहेत.
आज काळानुसार रज-तमयुक्त वातावरणामुळे ‘मी माझी साधना एकटा करू शकेन’, अशी समाजाची स्थिती नाही. मनुष्याचा / कलाकाराचा एकट्याचा सत्त्वगुण बाह्य रज-तमयुक्त वातावरणाशी लढण्यास सक्षम नाही.