देवद येथील सनातनच्या आश्रमातील सौ. लक्ष्मी पाटील (वय ३५ वर्षे) घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या वेळी साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

फाल्गुन शुक्ल पंचमी (४.३.२०२५) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या सौ. लक्ष्मी नारायण पाटील (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्या घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यातील साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

घडू दे गुरुचरणांची सेवा ।

‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी ध्यानमंदिरात नमस्कार करण्यासाठी गेले असतांना मला पुढील ओळी सुचल्या.’…

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची काळानुरूप साधनेची शिकवण !

‘‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी नामाचे महत्त्व पुढील ओवीद्वारे सुंदर पद्धतीने सांगितले आहे. 
‘फुटो हे मस्तक तुटो हें शरीर । नामाचा गजर सोडूं नये ।।’

हे गुरुदेवा, स्थुलातून लागली मला तुमच्या दर्शनाची आस ।

क्षमा करावी गुरुदेवा, ही स्वेच्छा मी मनी धरली । होऊ द्या या माझ्या स्वेच्छेचा नाश ।।
तोडुनी स्वभावदोष अन् अहं यांचा पाश । होऊ द्या तुमच्याशी एकरूप माझा प्रत्येक श्वास ।।

योग्य निर्णय घेण्यासाठी मनावर बुद्धीचे नियंत्रण आवश्यक असून त्यासाठी स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे अनिवार्य आहे !

योग्य आणि अयोग्य यांमधील भेद बुद्धीला कळल्यावर कार्यरत असलेल्या मनाला बुद्धी सूचित करते; पण मनावर अयोग्य गोष्टींचा संस्कार तीव्र असल्याने बुद्धीने योग्य जाणीव करून देऊनही मन ते स्वीकारत नाही…

स्‍वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया करतांना ‘स्‍वतःला चिमटा काढणे’, या शिक्षापद्धतीमुळे साधकांना होणारे लाभ !

‘स्‍वतःला चिमटा काढणे’ या शिक्षापद्धतीचा अवलंब वारंवार केल्‍यास मन सतर्क होऊ लागते आणि अयोग्‍य विचार करणे टाळते.

‘स्‍वयंसूचनांद्वारे आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय होतात’, असे परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकाला सांगणे आणि प्रत्यक्‍षातही साधकाला त्याची प्रचीती येणे

‘मी आध्यात्मिक त्रास न्यून होण्‍यासाठी नामजप करतांना मला कधीकधी माझ्या शरिरात ईश्वरी संवेदना जाणवतात, तशा ईश्वरी संवेदना मला स्वयंसूचना देतांनाही जाणवत आहेत.’

साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करून त्‍यांना साधनेच्‍या पुढच्‍या टप्‍प्‍यात नेणारा परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा चैतन्‍यदायी सत्‍संग !

‘सेवा कधीही तुम्‍हाला ईश्‍वरापर्यंत घेऊन जाणार नाही; पण स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रियाच तुम्‍हाला ईश्‍वरापर्यंत घेऊन जाईल; म्‍हणून प्रक्रियेला अधिक महत्त्व आहे’.

साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करून त्‍यांना साधनेच्‍या पुढच्‍या  टप्‍प्‍यात नेणारा परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा चैतन्‍यदायी सत्‍संग !

आता काळ आला आहे आणि बोलण्यात चैतन्य असणार्‍या साधकांचीही आवश्यकता आहे. चैतन्य असणारे म्हणजे साधना करणारे आणि साधनेत पुढे जाणारे आपल्याला हवे आहेत.

मराठी भाषा आणि कविता यांची आवड नसतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या  संकल्‍पशक्‍तीमुळे कविता स्‍फुरू लागल्‍याविषयी पू. शिवाजी वटकर (वय ७८ वर्षे) यांनी वर्णिलेली सूत्रे

मानवी शरीर विषाने (स्‍वभावदोष आणि अहं यांनी) व्‍यापलेल्‍या झाडासमान आहे आणि ते विष केवळ गुरुरूपी अमृतानेच स्‍वच्‍छ होऊ शकते. हे गुरुरूपी अमृत मिळवण्‍यासाठी आपले जीवन त्‍यागावे लागले, तरी तो व्‍यवहार स्‍वस्‍त आणि अधिक लाभदायक आहे.