सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण !

वर्ष २०११ पासून त्या ‘धर्मप्रचारक’ म्हणून कार्यरत आहेत. ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेच्या कार्यात सद्गुरु अनुराधाताईंचे मोलाचे योगदान असणार आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात शिबिरासाठी आल्यावर शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

आश्रमातील श्री भवानीदेवीचे दर्शन घेतल्यावर देवीचे ओठ आणि पापण्या यांची हालचाल होत असल्याचे मला जाणवले. आता ‘माता प्रकट होईल’, असे मला वाटत होते.

दैवी बालसाधिकांचे साधनेविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोन !

‘बालसाधकांच्या सत्संगात सहभागी झालेल्या दैवी बालसाधिकांचे वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोन पुढे दिले आहेत.

साधकांनो, ‘मनमोकळेपणाने बोलणे’, म्हणजे ‘मनाचा त्याग आणि अहं-निर्मूलनाची संधी’ आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी प्रयत्न करा !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत मनमोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व सांगितले आहे. मनमोकळेपणाने बोलण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने पुढील सूत्रे माझ्या लक्षात आली.

रेल्वेने प्रवास करत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जन्मस्थान असलेले ‘नागोठणे’ हे नाव वाचल्यानंतर साधिकेच्या विचारप्रक्रियेत झालेले सकारात्मक पालट !

‘पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे आपल्याला संतांचा सत्संग मिळतो. पू. (सौ.) अश्विनीताईंनी घेतलेल्या सत्संगामुळे माझे कितीतरी जन्मांचे प्रारब्ध न्यून झाले असेल.’

साधकांनो, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया तळमळीने करून ‘आनंदप्राप्ती’ हे मनुष्यजन्माचे उद्दिष्ट साध्य करून घ्या !

देश-विदेशांतून अनेक जण गोव्यात पर्यटनासाठी म्हणून येतात आणि समुद्रकिनारा पहाण्यासाठी जातात; पण सनातनच्या गोव्यातील आश्रमातील अनेक साधकांनी मात्र वर्षांनुवर्षे गोव्यातील समुद्रही बघितलेला नाही.

सनातनचे संत पू. रमानंद गौडा यांच्याकडून साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे

‘गुरुदेवांप्रति माझ्या मनात उत्कट भाव निर्माण झाला, तरच माझी समष्टी आणि व्यष्टी साधना सहज होऊ शकते’, हे माझ्या लक्षात आले.

‘मनात नकारात्मक किंवा निराशेचे विचार आल्यावर त्यातून बाहेर कसे पडायचे ?’, यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

विचार करू नकोस. अनिष्ट शक्ती त्रास देत असतातच त्या मनात विकल्प आणतात. त्यामुळे नामजपादी उपायांकडेच लक्ष ठेव. विकल्प येतील, तेव्हा मनाला सूचना द्यायच्या आणि अधिक सत्रे करायची.

स्वभावदोषांच्या निवारणासाठी स्वयंसूचना घेण्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

एका स्वभावदोषावर एक आठवडा दिवसातून ३ – ४ वेळा स्वयंसूचना घेतल्यावर पुढच्या आठवड्यात दुसर्‍या स्वभावदोषांवर स्वयंसूचना देणे

गुरुसेवेचा अखंड ध्यास असणार्‍या आणि साधकांची साधना व्हावी, यासाठी अखंड धडपडणार्‍या सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !

फाल्गुन पौर्णिमा (२५.३.२०२४) या दिवशी सद्गुरु स्वाती खाडये यांचा ४६ वा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून साधकांनी केलेले प्रयत्न पाहूया.