संतांच्या अस्तित्वामुळे स्वयंसूचना सत्रे करणे सुलभ होणे

स्वयंसूचनासत्रे करण्यासाठी मी स्वयंपाक घराच्या मागे असलेल्या मार्गिकेत बसायचे. ती जागा सोडून अन्यत्र बसल्यास तेथे सत्रे व्यवस्थित न होणे, सत्र करतांना मन एकाग्र न होणे इत्यादी त्रास व्हायचे.

नागपूर येथील श्री सिद्धारुढ शिवमंदिराचे श्री शिवशंकर स्वामीजी यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

आश्रमातील साधक स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत फलकावर स्वत:च्या चुका लिहितात, हे पाहून त्यांना साधकांचे कौतुक वाटले.

गुरुदेवांप्रती अपार श्रद्धा असलेले आणि सेवेची तळमळ असणारे जुन्नर येथील श्री. खंडू डुंबरे (वय ६७ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

मन एकाग्र करून व्यष्टी साधना करायला हवी. आपण किती साधना करतो यापेक्षा ती किती मनापासून करतो, हे गुरुदेव पहातात, हे मला शिकायला मिळाले.

फोंडा (गोवा) येथील एका साधिकेने साधनेत येण्यापूर्वीपासून आतापर्यंत अनुभवलेली गुरुकृपा !

संस्थेवर भार कशी होशील ? देव काळजी घेतो ना ?’’ त्यांच्या या एका वाक्याने माझ्या मनातील विचारांचे युद्ध संपल्याचे जाणवले. माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मी गुरुकृपेने पूर्ण वेळ साधक होण्याचा निश्चय केला.

स्थिर, शांत आणि सेवेची तळमळ असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) वर्षा जबडे (वय ४१ वर्षे) !

वर्षामध्ये उत्तम नेतृत्वगुण आहे. त्यांच्याकडे लढाऊ वृत्तीही आहे. त्या उत्तरदायी साधकांकडून मार्गदर्शन घेऊन साधकांच्या अडचणी सोडवतात.

‘दैवी सत्संगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे उपनेत्र म्हणजे सर्व साधक आहेत’, असा भाव ठेवून घेतलेला भाववृद्धीसाठी प्रयोग !

मनरूपी उपनेत्राला आपले स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव झाली, त्या वेळी त्याने जशी कळकळीने प.पू. गुरुदेवांना साद घातली, त्याचप्रमाणे आपणही आपल्यातील शरणागतभाव वाढवूया !

समजावण्यापेक्षा समजून घेण्याने साधना होते ।

समजावतांना ‘मलाच समजून घ्यावे’, अशी ‘अपेक्षा’ असते । समजावतांना ‘मला अधिक कळते’, असा अहंभाव असतो ।।

सनातन संस्थेच्या कार्यपद्धतीविषयी लक्षात आलेली सूत्रे

सनातन संस्थेची कार्यपद्धत अन् हेतू ‘व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती आणि राष्ट्र अन् धर्म यांप्रति समर्पण भाव शिकवणे’, हा आहे, तसेच ‘तिला देवाचे अधिष्ठान आहे’,

‘राग येणे’ या स्वभावदोषाच्या संदर्भात ‘रागावर नियंत्रण कसे मिळवावे ?’ याविषयी श्री. अशोक लिमकर यांचे झालेले चिंतन 

२० डिसेंबर या दिवशी आपण रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी करावयाच्या विविध प्रयत्नांपैकी काही सूत्रे जाणून घेतली. आता आपण यांपैकी उर्वरित सूत्रे आणि राग येऊ नये, यासाठी करावयाचे प्रयत्न यांविषयी जाणून घेऊया.

आस्‍थापनांमध्‍ये ‘स्‍वभावदोष निर्मूलन’ प्रक्रिया राबवा !

सध्‍या बहुतांश आस्‍थापनांमध्‍ये तणावाचे वातावरण पहायला मिळते. चेहर्‍यावर ताण, शारीरिक आणि मानसिक दृष्‍ट्या थकलेले चेहरे असे न्‍यूनाधिक प्रमाणात स्‍वरूप असते.