संतांच्या अस्तित्वामुळे स्वयंसूचना सत्रे करणे सुलभ होणे
स्वयंसूचनासत्रे करण्यासाठी मी स्वयंपाक घराच्या मागे असलेल्या मार्गिकेत बसायचे. ती जागा सोडून अन्यत्र बसल्यास तेथे सत्रे व्यवस्थित न होणे, सत्र करतांना मन एकाग्र न होणे इत्यादी त्रास व्हायचे.
स्वयंसूचनासत्रे करण्यासाठी मी स्वयंपाक घराच्या मागे असलेल्या मार्गिकेत बसायचे. ती जागा सोडून अन्यत्र बसल्यास तेथे सत्रे व्यवस्थित न होणे, सत्र करतांना मन एकाग्र न होणे इत्यादी त्रास व्हायचे.
आश्रमातील साधक स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत फलकावर स्वत:च्या चुका लिहितात, हे पाहून त्यांना साधकांचे कौतुक वाटले.
मन एकाग्र करून व्यष्टी साधना करायला हवी. आपण किती साधना करतो यापेक्षा ती किती मनापासून करतो, हे गुरुदेव पहातात, हे मला शिकायला मिळाले.
संस्थेवर भार कशी होशील ? देव काळजी घेतो ना ?’’ त्यांच्या या एका वाक्याने माझ्या मनातील विचारांचे युद्ध संपल्याचे जाणवले. माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मी गुरुकृपेने पूर्ण वेळ साधक होण्याचा निश्चय केला.
वर्षामध्ये उत्तम नेतृत्वगुण आहे. त्यांच्याकडे लढाऊ वृत्तीही आहे. त्या उत्तरदायी साधकांकडून मार्गदर्शन घेऊन साधकांच्या अडचणी सोडवतात.
मनरूपी उपनेत्राला आपले स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव झाली, त्या वेळी त्याने जशी कळकळीने प.पू. गुरुदेवांना साद घातली, त्याचप्रमाणे आपणही आपल्यातील शरणागतभाव वाढवूया !
समजावतांना ‘मलाच समजून घ्यावे’, अशी ‘अपेक्षा’ असते । समजावतांना ‘मला अधिक कळते’, असा अहंभाव असतो ।।
सनातन संस्थेची कार्यपद्धत अन् हेतू ‘व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती आणि राष्ट्र अन् धर्म यांप्रति समर्पण भाव शिकवणे’, हा आहे, तसेच ‘तिला देवाचे अधिष्ठान आहे’,
२० डिसेंबर या दिवशी आपण रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी करावयाच्या विविध प्रयत्नांपैकी काही सूत्रे जाणून घेतली. आता आपण यांपैकी उर्वरित सूत्रे आणि राग येऊ नये, यासाठी करावयाचे प्रयत्न यांविषयी जाणून घेऊया.
सध्या बहुतांश आस्थापनांमध्ये तणावाचे वातावरण पहायला मिळते. चेहर्यावर ताण, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थकलेले चेहरे असे न्यूनाधिक प्रमाणात स्वरूप असते.