मी मरीन; पण सनातन आणि हिंदु राष्ट्र यांविषयी बोलणे सोडणार नाही !

ठार मारण्याची धमकी देणार्‍या धर्मांधाला धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे उत्तर !

सनातन धर्मावर टीका करणारे रावणाच्या कुटुंबातील ! – धीरेंद्रकृष्ण शास्त्री

अशा जनावरांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत बागेश्‍वर धामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी त्यांच्या प्रवचनातून उदयनिधी स्टॅलिन यांचे नाव न घेता टीका केली. 

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित असलेल्‍या हिंदु राष्‍ट्राच्‍या निर्मितीसाठी घडणारे कालपरिवर्तन !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेही पूर्वीपासून ‘भारत हे हिंदु राष्‍ट्र होईल’, असे सांगत आहेत. त्‍याचाच हा प्रारंभ आहे ! पंडित धीरेंद्र शास्‍त्री यांच्‍याप्रमाणे अन्‍य संतही अशाच प्रकारे मोठ्या प्रेरणेने कार्यान्‍वित होत आहेत.

बागेश्‍वर धाममध्ये देशी पिस्तूल घेऊन घुसलेल्या रज्जन खान याला अटक !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या सुरक्षेत वाढ !

मूळ समस्या आणि अंतिम उपाय !

हिंदूंच्या समस्यांचे मूलभूत कारण आणि उपाय सांगणारे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री गौरवास्पद !

धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या कथा वाचनाला अनुमती नाकारण्याची मागणी करणारी याचिका मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळली !

काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारची याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. ती न्यायालयाने फेटाळली होती. पुन्हा त्याच पद्धतीची याचिका प्रविष्ट करण्यात आली.

हिंदूंना ‘सनातन म्हणजे काय ?’ हे जोपर्यंत मंदिरांतून शिकवले जाणार नाही, तोपर्यंत धर्मांतर होत राहील !

बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे आवाहन !

(म्हणे) ‘भारताला हिंदु राष्ट्र बनवू’ असे बोलण्याची काय आवश्यकता ?’ – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार

जगात ५२ इस्लामी, तर १५० हून अधिक ख्रिस्ती राष्ट्रे आहेत; मात्र १०० कोटी हिंदूंचे एकही राष्ट्र नाही. जर बहुसंख्य हिंदूंना ‘आमचे हिंदु राष्ट्र असावे’, असे वाटत असेल, तर त्यात चूक ते काय ?

कपाळावर टिळा, घराबाहेर धर्मध्वज लावल्यास भारत हिंदु राष्ट्राच्या दिशेने अग्रेसर होईल !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे हिंदूंना आवाहन !

(म्हणे) ‘पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी व्यासपिठावरून ‘अल्लाहू अकबर’ची घोषणा द्यावी !’ – आमदार इरफान अन्सारी

‘मी ‘जय बजरंगबली’च्या घोषणा देत असतो’, असाही अन्सारी यांचा दावा !