Sanatan Ekta Padayatra : ‘सनातन एकता पदयात्रे’च्या वेळी मथुरा येथे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची प्रकृती बिघडली !

Sanatan Ekta Padayatra : ‘सनातन एकता पदयात्रे’च्या वेळी मथुरा येथे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची प्रकृती बिघडली !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची प्रकृती पदयात्रेच्या पहिल्या दिवसापासूनच खराब होती; पण कुणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत; म्हणून त्यांनी यात्रा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला.

Baba Bageshwar Padyatra : भारत हिंदु राष्ट्र झाले, तर बाँबस्फोट होणार नाहीत ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

Baba Bageshwar Padyatra : भारत हिंदु राष्ट्र झाले, तर बाँबस्फोट होणार नाहीत ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

भारत जर हिंदु राष्ट्र झाले आणि सनातनी एकत्र आले, तर देहलीतील बाँबस्फोटासारख्या कृत्यांमध्ये कुणीही सहभागी होणार नाही, अशी प्रतिक्रिया मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.

Dhirendra Krishna Shastri : पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री हिंदु राष्ट्रासाठी पदयात्रा काढणार !

Dhirendra Krishna Shastri : पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री हिंदु राष्ट्रासाठी पदयात्रा काढणार !

‘हिंदूंच्या प्रयत्नांतूनच हे हिंदु राष्ट्र होणार आहे’, असेही ते या वेळी म्हणाले. ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) यांसारख्या मानसिकतेला थारा न देऊ नका. त्याची अनुमती समाज किंवा राज्यघटना देत नाही’, असे ते या वेळी म्हणाले.

Pandit Dhirendrakrushna Shastri : आम्ही बकरी ईदविषयी बोलत नसल्याने दिवाळीत फटाके फोडण्यावरून हिंदूंना कुणी उपदेश करू नये !

Pandit Dhirendrakrushna Shastri : आम्ही बकरी ईदविषयी बोलत नसल्याने दिवाळीत फटाके फोडण्यावरून हिंदूंना कुणी उपदेश करू नये !

प्रदूषण हे एक गंभीर सूत्र आहे; पण हे सूत्र केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच का उपस्थित केले जाते ? अभिनेत्यांनी दिवाळीत फटाक्यांविषयी उपदेश करू नये. आम्ही बकरी ईद किंवा ताजिया यांच्याविषयी कधी उपदेश करत नाही.

Pandit Dhirendra Krishna Shastri : जोपर्यंत ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत मी बंगालमध्ये जाणार नाही ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री, बागेश्वर धाम

Pandit Dhirendra Krishna Shastri : जोपर्यंत ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत मी बंगालमध्ये जाणार नाही ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री, बागेश्वर धाम

बंगाली हिंदूंनो, पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासारख्या तेजस्वी संतांचा सत्संग मिळण्यासाठी तरी बंगाल सरकारला अनुमती देण्यास भाग पाडा !

Pandit Dhirendrakrishna Shastri :  देशातील प्रत्येक मंदिर, मशीद आणि चर्च यांमध्ये राष्ट्रगीत लावले पाहिजे !

Pandit Dhirendrakrishna Shastri :  देशातील प्रत्येक मंदिर, मशीद आणि चर्च यांमध्ये राष्ट्रगीत लावले पाहिजे !

धर्मभक्तीसमवेत देशभक्तीही असली पाहिजे. प्रत्येक मंदिर, मशीद आणि चर्च यांमध्ये आठवड्यात किमान एकदा तरी राष्ट्रगीत झालेच पाहिजे, जेणेकरून राष्ट्राविषयीच्या कर्तव्यांसाठी आपण एकत्र राहू.

मातृभूमीविषयी प्रेम आहे किंवा नाही ?, हे समजण्यासाठी मंदिरे आणि मशिदी येथे राष्ट्रगीत लावा ! – Pandit Dhirendra Krishna Shastri

मातृभूमीविषयी प्रेम आहे किंवा नाही ?, हे समजण्यासाठी मंदिरे आणि मशिदी येथे राष्ट्रगीत लावा ! – Pandit Dhirendra Krishna Shastri

देहली ते वृंदावन ‘सनातन हिंदू एकता’ पदयात्रा काढणार !
वृंदावनात २०० हून अधिक संतांची बैठक पार पडली !

भारत कधीच ‘हिंदु राष्ट्र’ किंवा ‘इस्लामी राष्ट्र’ होणार नाही ! – Maulana Shahabuddin Razvi Bareilvi

भारत कधीच ‘हिंदु राष्ट्र’ किंवा ‘इस्लामी राष्ट्र’ होणार नाही ! – Maulana Shahabuddin Razvi Bareilvi

‘भारत इस्लामी राष्ट्र होणार नाही’, हे जितके सत्य आहे, तितकेच ‘भारत हिंदु राष्ट्र होणार’, हेही सत्य आहे !

Pandit Dhirendra Shastri : बंगालमधील हिंदूंच्या पलायनाची स्थिती उद्या महाराष्ट्र किंवा मध्यप्रदेशातही निर्माण होईल ! – पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज

Pandit Dhirendra Shastri : बंगालमधील हिंदूंच्या पलायनाची स्थिती उद्या महाराष्ट्र किंवा मध्यप्रदेशातही निर्माण होईल ! – पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज

हिंदुस्थानमध्ये रहाणारा प्रत्येक जण हिंदू आहे. आम्ही मुसलमानविरोधी नाही. आज भयप्रद वातावरणामुळे बंगालमधून हिंदू पलायन करत आहेत. उद्या महाराष्ट्रमध्येही असे होईल. पुढे मध्यप्रदेशात होईल.

Congress On Hindus First Village : (म्हणे) ‘जर हिंदूंसाठी गाव बांधले जात असेल, तर मुसलमान, ख्रिस्ती आणि शीख यांच्यासाठीही गाव बांधावे !’

Congress On Hindus First Village : (म्हणे) ‘जर हिंदूंसाठी गाव बांधले जात असेल, तर मुसलमान, ख्रिस्ती आणि शीख यांच्यासाठीही गाव बांधावे !’

अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आदी इस्लामी देशांत अन्य धर्मियांसाठी एकतरी गाव बांधण्यात आले आहे का ? याचे उत्तर अब्बास देतील का ? उलट त्यांचा वंशसंहारच करण्यात आला आहे आणि येत आहे !