Golden Temple Attack : अमृतसरच्या (पंजाब) सुवर्ण मंदिरात झुल्फान याने भाविकांवर केले आक्रमण : ५ जण घायाळ
या घटनेविषयी खलिस्तान समर्थक गप्प का ?
या घटनेविषयी खलिस्तान समर्थक गप्प का ?
आक्रमणामागे आय.एस्.आय. (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स) चा हात ! पंजाबमध्ये वेळीच राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, अन्यथा बंगालप्रमाणे येथील स्थितीही हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, हेच खरे !
बंगाल म्हणजे दुसरे बांगलादेश झाले आहे. केंद्र सरकार बांगलादेशाविषयी काही करत नाही, तसेच बंगालविषयीही काही करत नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी हिंदूंना मार खाण्याखेरीज पर्याय नाही !
मध्यप्रदेशात धर्मांतरबंदी कायदा असूनही मुसलमानांप्रमाणेच धर्मांध ख्रिस्तीही कायद्याला जुमानत नाहीत, हेच स्पष्ट होते. यावरून नुसता कायदा करून नव्हे, तर त्यामध्ये कठोर शिक्षेचे प्रावधान करून त्याची तशी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे !
कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच अतीमहत्त्वाच्या व्यक्तींविषयी असे कृत्य करण्याचे धाडस धर्मांध करतात, हे लक्षात घ्यायला हवे !
बोदवड रेल्वेस्थानकालगतचे बंद फाटक तोडून रेल्वे मार्गावर आलेल्या मालमोटारीला अमरावती एक्सप्रेस या रेल्वेने धडक दिली.
कर्नाटक राज्य अल्पसंख्याक अभियंता संघटने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मंत्री जमीर अहमद खान यांच्याकडे ‘मुसलमान समाजाला शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रांत असलेले आरक्षण १० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे.
होळीनंतर हिंदु भाविकंनी अयोध्या, काशी, प्रयाग आणि मथुरा इत्यादी धार्मिक स्थळांना भेट देण्याचे नियोजन केले आहे. होळीनंतरच्या दिवसांत अयोध्या आणि वाराणसी येथे जाण्यासाठी विमान आरक्षणामध्ये नियमितच्या तुलनेत ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले.
ते पुढे म्हणाले, ‘‘आम्हाला येथे औरंगजेब, टिपू सुलतान यांच्या विचारांची घाण नको आहे. ती पाकिस्तानमध्ये घेऊन जावी. महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्याचे विचार हवे आहेत.’’
‘गंगा जमुनी तहजीब’ची आरोळी ठोकणारे आता मुसलमानांनी होळीच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या ‘सौहार्द’पूर्ण परंपरेला फाटा फोडण्याच्या विरुद्ध चकार शब्दही काढत नाहीत. दुसरीकडे परंपरेचे पालन करण्यासाठी प्रयत्न करणार्या हिंदूंना वेठीस धरले जात आहे. हिंदुविरोधकांचे हे षड्यंत्र आहे, हे विसरू नका !