UP CM Yogiji : श्रीराममंदिरासाठी सत्ता गमवावी लागली, तरी काही हरकत नाही !
असे केवळ संत अथवा संन्यासी असलेला शासनकर्ताच म्हणू शकतो, अन्यांमध्ये अशी धमक नाही ! असे संत शासनकर्ते सर्वत्र लाभले, तर या देशात रामराज्य आल्याविना रहाणार नाही !
असे केवळ संत अथवा संन्यासी असलेला शासनकर्ताच म्हणू शकतो, अन्यांमध्ये अशी धमक नाही ! असे संत शासनकर्ते सर्वत्र लाभले, तर या देशात रामराज्य आल्याविना रहाणार नाही !
व्यक्तीने आक्रमण केल्यावर जर कायद्यानुसार त्याला शिक्षा होत असेल, तर भटक्या कुत्र्यांना शिक्षा का केली जात नाही ? कुत्र्यांमुळे प्राण जाणार असतील, तर अशा कुत्र्यांना ठार मारणेच आवश्यक आहे, याविषयी सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे !
बंगालचे भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांची माहिती
खलिस्तानवाद्यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवल्याचा हा परिणाम आहे का ?
काँग्रेसचे सरकार म्हणजे मोगलांचे सरकार असल्याने याव्यतिरिक्त ते काय करणार ? अशांना निवडून देणारे हिंदू आत्मघात करत आले आहेत आणि पुढेही करत रहाणार आहेत. त्यामुळे ही स्थिती थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
गेल्या ७८ वर्षांचा इतिहास पाहिल्यावर तरुणांचाच नाही, तर आबालवृद्धांचाही राजकीय पक्षांवर विश्वास राहिलेला नाही. भविष्यात जनतेने पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
२ मुसलमानांसह हिंदु महिलेला अटक !
महाविकास आघाडीतील प्रभावशाली मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आमदार अमित साटम यांचा आरोप
वर्ष १९९९ मध्ये ख्रिस्ती मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्याची दोन अल्पवयीन मुले यांची कथित हत्या केल्याच्या प्रकरणी दोषी ठरलेल्या दारा सिंह याने त्याच्या सुटकेची मागणी केली आहे.
भारतातील सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांशी अशा प्रकारे संवाद साधणारे आमदार सामान्य जनतेशी कसा व्यवहार करत असतील, याचा विचारच न केलेला बरा !