फ्रान्समध्ये शिक्षकाचा शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍या धर्मांध विद्यार्थ्यास अटक

महंमद पैगंबर यांच्या व्यंगचित्राचे प्रकरण : शाळेत शिकतांनाही शिरच्छेदासारख्या धमक्या देणारे धर्मांध कधीतरी शांतीचे पाईक होऊ शकतात का ? अशा कट्टरतावादाच्या विरोधात आता संपूर्ण जगाने एकत्र आले पाहिजे !

कानपूर येथे क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून हिंदु तरुणाची हत्या

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदू, हिंदुत्वनिष्ठ, साधू आणि संत यांच्या सर्वाधिक हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. सरकारने येथे धर्मांधांवर वचक निर्माण करावा, असे हिंदूंना वाटते !

‘खजान्या’च्या लालसेने स्वतःच्या ५ मुलांचा बळी देण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांध भावांना अटक

अशांंना सरकारने कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! अंनिससारख्या संघटना याविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

बागपत (उत्तरप्रदेश) येथील भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या

बागपत (उत्तरप्रदेश) येथे सकाळी बाहेर चालण्यासाठी गेलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संजय खोखर यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. आक्रमण करणारे तिघे जण होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मेरठ येथे विवाहित हिंदु महिलेची तिच्या मुलीसह हत्या करून त्यांना घरात पुरणार्‍या शमशाद याला अटक

अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
लव्ह जिहादच्या अशा घटनांविषयी एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून भाजपचे नेते, त्यांचे वडील आणि भाऊ यांची हत्या

काश्मीरमध्ये सुरक्षादलांकडून सातत्याने जिहादी आतंकवाद्यांना ठार केले जात असले, तरी तेथील आतंकवाद नष्ट झालेला नाही, हेच या घटनेतून स्पष्ट होते. जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होण्याची शक्यता दुर्मिळच म्हणावी लागेल !

अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या करणार्‍यास अटक

येथे एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता.

‘घराबाहेर पडू नको’ असे सांगितल्यामुळे भावाची हत्या

देशात सर्वत्र दळणवळण बंदी (लॉकडाऊन) असतांना कांदिवली येथील राजेश हे त्यांच्या पत्नीसमवेत बाहेर जात होतेे. त्यावर त्यांच्या भावाने विरोध करून ‘अशामुळे त्यांच्या घरात कोरोना पसरेल’, असे सांगितले. राजेश यांना भावाने सांगितलेले न आवडल्याने त्यांनी भावाच्या डोक्यात तवा मारला.

‘घराबाहेर पडू नको’ असे सांगूनही न ऐकल्याने भावाची हत्या

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘दळणवळण बंदी’चे प्रकरण
आपत्काळात किती संयमाने वागणे आवश्यक आहे, हे या घटनेवरून लक्षात येईल !

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे दळणवळण बंदी असतांनाही काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या

येथे काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची दिवसाढवळ्या आणि दळणवळण बंदी असतांनाही गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे……….