भ्रमणभाष खरेदीसाठी १० सहस्र रुपये न दिल्याने धर्मांध मुलाकडून सावत्र आईची गळा दाबून हत्या !

धर्मांधांची हिंसाचारी मनोवृत्ती !

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे भ्रमणभाष खरेदी करण्यासाठी १० सहस्र रुपये न दिल्याने २० वर्षांच्या खिजर नावाच्या मुलाने स्वतःच्या रेश्मा या ३४ वर्षीय सावत्र आईची गळा दाबून हत्या केली.

हत्येनंतर खिजरने वडील इबादुर्रहमान यांना याची माहिती दिली आणि तो पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.