युनूस याने विकास गिरी याची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे ८० तुकडे केले !

युनूस याने विकास गिरी याची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे ८० तुकडे केले !

मुसलमान युवकाने हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यावर त्याला ‘प्रेम’ संबोधणारे आणि लव्ह जिहादला विरोध करणार्‍यांना वेड्यात काढणार्‍यांना मुसलमानांच्या या कृत्याविषयी काय म्हणायचे आहे ?

(म्हणे) ‘गांधींजींच्या हत्येसाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली !’

(म्हणे) ‘गांधींजींच्या हत्येसाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली !’

गांधीहत्येच्या खटल्यात न्यायालयाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तरीही असे विधान करून तुषार गांधी हे न्यायालयाचा आणि पर्यायाने राज्यघटनेचा अवमानच करत आहेत ! अशांवर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे !

(म्हणे) ‘श्रद्धाचे ३५ च काय, तर ३६ तुकडेही करता आले असते !’

(म्हणे) ‘श्रद्धाचे ३५ च काय, तर ३६ तुकडेही करता आले असते !’

आफताब पूनावाला याचे उत्तरप्रदेशातील राशिद खान या युवकाकडून समर्थन
आफताबचे कृत्य योग्य असल्याचे विधान

हिंदु युवतीची निर्घृण हत्या करणार्‍या आफताबला तात्काळ फासावर लटकवावे ! – सौ. अनुभूती टवलारे, रणरागिणी शाखा

हिंदु युवतीची निर्घृण हत्या करणार्‍या आफताबला तात्काळ फासावर लटकवावे ! – सौ. अनुभूती टवलारे, रणरागिणी शाखा

या वेळी समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी ‘कॉन्व्हेंट शाळा, तसेच चर्चप्रणीत अनाथालये येथील अल्पवयीन मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, तसेच धर्मांतरबंदी कायदा लागू करावा’, अशी मागणी ही केली.

आफताबला फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी नगर येथे मोर्चा !

आफताबला फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी नगर येथे मोर्चा !

आफताबला फाशीची शिक्षा देऊन देशात तत्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, या मागणीसाठी नगर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

नवविवाहित हिंदु-मुसलमान जोडप्याने विवाहानंतरचा समारंभ थांबवला !

नवविवाहित हिंदु-मुसलमान जोडप्याने विवाहानंतरचा समारंभ थांबवला !

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर परिसरात शांतता राखण्यासाठी समारंभ थांबवला, परिसरात काही अनुचित घटना घडण्याची शक्यता होती असे पोलिसांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

…तर प्रत्येक शहरात आफताब जन्माला येतील ! : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे विधान

…तर प्रत्येक शहरात आफताब जन्माला येतील ! : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे विधान

असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी गुजरातच्या कच्छमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रसाराच्या वेळी केले.

भूमी जिहादचा बळी !

भूमी जिहादचा बळी !

हिंदूंनो, भारताला इस्लामीस्तान होऊ द्यायचे कि नाही, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे ! हिंदूंनो, हा जिहादरूपी राक्षस तुमचे खच्चीकरण करत आहे, तुमच्यावर दबाव टाकत आहे आणि तुम्हाला संपवण्याचे मोठे षड्यंत्रही रचत आहे. त्याविरोधात लढण्यासाठी आपल्याला संघटित व्हावेच लागणार आहे.

हत्येनंतर आफताबने रात्रभर श्रद्धाच्या मृतदेहाशेजारी बसून गांजा ओढला !

हत्येनंतर आफताबने रात्रभर श्रद्धाच्या मृतदेहाशेजारी बसून गांजा ओढला !

क्रूरकर्मा आफताबच्या अमानवी कुकृत्यांविषयी मुसलमान, त्यांच्या संघटना, त्यांचे पक्ष, तसेच त्यांचे ओवैसी, अबू आझमी यांसारखे नेते एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !