सिंहभूम (झारखंड) येथे हिंदु नेत्याची अज्ञातांकडून हत्या
झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! भारतात कधी मुसलमान किंवा ख्रिस्ती नेत्यांची हत्या झाल्याचे ऐकले आहे का ?
झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! भारतात कधी मुसलमान किंवा ख्रिस्ती नेत्यांची हत्या झाल्याचे ऐकले आहे का ?
धर्मांध मुसलमानांची याहून अधिक अमानुष ओळख होऊ शकत नाही, हे हिंदू तरुणींनी लक्षात घ्यावे !
इस्लामी बांगलादेशातील ‘लव्ह जिहाद’चे वास्तव जाणा !
पंजाबमध्ये लागोपाठ लोकांच्या हत्या होत आहेत. यातून पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे नव्हे, तर गुन्हेगार आणि खलिस्तानवादी यांचे राज्य आहे, असेच म्हणावे लागेल !
या आक्रमणाच्या पूर्वी सकाळी आक्रमणकर्ता एका पोलीस ठाण्यात गेला होता. तेथे त्याने ‘मी एका पोलीस अधिकार्याला ठार मारणार आहे’, असे सांगितले होते.
भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी कारागृहात असलेल्या सर्व ६ दोषींना मुक्त करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. या दोषींवर जर अन्य कुठलाही खटला नसेल, तर त्यांना मुक्त करण्यात यावे, असे न्यायालयाने आदेशामध्ये म्हटले आहे.
हिंदुद्वेष पसरवण्यासाठी कुख्यात पाकिस्तानी पत्रकार अरशद शरीफ याच्या हत्येनंतर या प्रकरणात आता नवीन खुलासा समोर आला आहे.
पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळती स्थिती पहाता आताच त्यावर कठोर निर्णय घेत राष्ट्रपती शासन लाग करणे आवश्यक आहे !
येथे यावर्षी ३१ ऑगस्टला झुडपात सापडलेल्या महिलेच्या अर्ध्या जळालेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मृत विवाहित हिंदु महिलेची मुन्ना मियाँ नावाच्या धर्मांध मुसलमानाने हत्या केल्याचे उघड झाले आहे.
दुर्गापूर महाऔष्णिक वीजकेंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ पूर्व वैमनस्यातून ८ जणांच्या टोळीने एकाचे शीर धडावेगळे केले आणि त्याच्या समवेत ते ‘फुटबॉल’प्रमाणे खेळले.