इराणममध्ये सुन्नी मौलवीचे अपहरण करून हत्या
मौलवी अब्दुल वाहिद यांच्या डोक्यात ३ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. इराणमध्ये शिया मुसलमान हे सुन्नी मुसलमानांपेक्षा संख्येने अधिक आहेत.
मौलवी अब्दुल वाहिद यांच्या डोक्यात ३ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. इराणमध्ये शिया मुसलमान हे सुन्नी मुसलमानांपेक्षा संख्येने अधिक आहेत.
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
विलंब झाल्याचे कारण सांगत ही याचिका फेटाळणे योग्य नाही. देहलीतील शीखविरोधी दंगलीची चौकशी नव्याने केली जात आहे. मानवतेच्या विरोधातील गुन्हे आणि नरसंहार यांसारख्या घटनांच्या चौकशीला वेळेची मर्यादा लागू होत नाही – ‘रूट्स इन कश्मीर’
प्रारंभीपासून वसईतील तुळींज पोलीस ठाणे आणि माणिकपूर पोलीस ठाणे येथील पोलिसांच्या असहकार्यामुळे मला पुष्कळ त्रास सहन करावा लागला. याविषयी अन्वेषण व्हावे. पोलिसांनी सहकार्य केले असते, तर माझी मुलगी जिवंत असती.
सातत्याने नक्षलवादी आणि माओवादी यांच्याकडून जनता, पोलीस अन् सैनिक यांच्या हत्या, होत असतांना नक्षलवाद्यांचे समर्थक कोबाड गांधी यांना पुरस्कार देणे हे लज्जास्पद आहे.
समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शिक्षेचा धाक असणे आवश्यक आहे. समाज शिक्षेच्या भीतीमुळे अनेक चुकीच्या गोष्टी करण्याचे टाळतो. भारतात गुन्ह्यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा होत नसल्याने गुन्ह्यांचे प्रमाण प्रतिदिन वाढत आहे.
‘करावे तसे भरावे’, हाच नियम पाकच्या सैनिकांना लागू होतो !
भागलपूरमध्ये जिहादी महंमद शकील याने एका हिंदु महिलेची हात-पाय, कान आणि स्तन कापून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
हिंदूंच्या मुळावर उठलेल्या लव्ह जिहादच्या विरोधात आता नुसता कायदा करून उपयोग नाही, तर त्याच्या पुढे जाऊन त्याविरोधात कठोर उपाययोजना करणे अनिवार्य आहे.
शहरातील फुंटुआ भागातील मॅगमजी मशिदीमध्ये नमाजपठण चालू असतांना झालेल्या गोळीबारात मशिदीच्या इमामासह (मशिदीमध्ये प्रार्थना करवून घेणारा) १२ जण ठार झाले. या वेळी आक्रमण करणार्यांनी काही जणांचे अपहरणही केल्याचे सांगितले जात आहे.