नवविवाहित हिंदु-मुसलमान जोडप्याने विवाहानंतरचा समारंभ थांबवला !
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर परिसरात शांतता राखण्यासाठी समारंभ थांबवला, परिसरात काही अनुचित घटना घडण्याची शक्यता होती असे पोलिसांनी सांगितले.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर परिसरात शांतता राखण्यासाठी समारंभ थांबवला, परिसरात काही अनुचित घटना घडण्याची शक्यता होती असे पोलिसांनी सांगितले.
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी गुजरातच्या कच्छमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रसाराच्या वेळी केले.
हिंदूंनो, भारताला इस्लामीस्तान होऊ द्यायचे कि नाही, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे ! हिंदूंनो, हा जिहादरूपी राक्षस तुमचे खच्चीकरण करत आहे, तुमच्यावर दबाव टाकत आहे आणि तुम्हाला संपवण्याचे मोठे षड्यंत्रही रचत आहे. त्याविरोधात लढण्यासाठी आपल्याला संघटित व्हावेच लागणार आहे.
क्रूरकर्मा आफताबच्या अमानवी कुकृत्यांविषयी मुसलमान, त्यांच्या संघटना, त्यांचे पक्ष, तसेच त्यांचे ओवैसी, अबू आझमी यांसारखे नेते एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
या घटनेचा निषेध देशातील एकाही मुसलमान संघटनेने, त्यांच्या नेत्यांनी किंवा त्यांच्या धार्मिक गुरूंनी केलेला नाही, तसेच आफताबचे नातेवाइकही गायब झाले आहेत. यातून ‘सर्वजण आतून मिळालेले आहेत’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
घरी कुणीही नसल्याचा अपलाभ उठवत हजरत पीडितेच्या घरात घुसला आणि त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यास तिने विरोध केल्यावर हजरतने तिचा गळा दाबून अमानुषपणे हत्या केली.
जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे माजी नेते मल्लिकार्जुन मुथ्याल यांची हत्या करण्यात आली. ते ६४ वर्षांचे होते. हत्येच्या एक दिवस आधी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई उपस्थित असलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार होते.
पुरोगामी कंपूने या प्रकरणी तोंडाला कुलूप लावले असले, तरी आता सरकार आणि न्याययंत्रणा यांच्याकडून हिंदूंच्या पुष्कळ अपेक्षा आहेत. अशा प्रकरणांत दोषी आढळलेल्या गुन्हेगारांना जरब बसेल, अशा प्रकारे शिक्षा करणे, हेही प्रयत्न आता व्हायला हवेत. यासाठी शासन आणि प्रशासन यांनी जनतेला आश्वस्त करावे, ही अपेक्षा !
गिरिराज सिंह यांनी लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी त्यांच्या सरकारला सांगून देशात याविरोधात कठोर कायदा करून दोषींना फाशीची शिक्षा होण्यासाठीची तरतूद त्यात केली पाहिजे !