(म्हणे) ‘जिहाद पवित्र असल्याने शाळांमध्ये तो शिकवणे आवश्यक !’ – Maulana Mehmood Madani
‘अल्-फलाह’सारखी विद्यापिठे आतंकवाद्यांचा अड्डा बनली आहेत. जर भारतात शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये जिहाद शिकवला गेला, तर भारतात आतंकवाद्यांचे ‘पिक’ येईल, हेच खरे !