कतारकडून फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेद्वारे इस्लामचा प्रसार !

खेळातही धर्म आणणारे इस्लामी देश ! याविषयी कधी भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलणार नाहीत !

महंमद फैजने अल्पवयीन हिंदु तरुणीवर इस्लाम स्वीकारून विवाह करण्याचा आणला दबाव !

कानपूर (उत्तरप्रदेश) येथील घटना

भारतातील सर्व मुसलमान पूर्वी हिंदु होते ! – गुलाम गौस, आमदार, जनता दल (संयुक्त)

जर हे सत्य गुलाम गौस यांना मान्य आहे, तर ते या मुसलमानांना त्यांच्या पूर्वीच्या हिंदु धर्मात येण्यास का सांगत नाहीत ? ते गुलामगिरीचे जीवन का जगत आहेत?, हे गौस स्वतःला आणि अन्य मुसलमानांना का विचारत नाहीत ?

ख्रिस्त्यांप्रमाणे मुसलमानांनी वाढदिवस साजरा करू नये !  – देवबंद दारुल उलूम

मुसलमानांच्या धार्मिक संस्था त्यांना धर्माची माहिती देऊन त्यानुसार आचरण करण्यास सांगतात, तर दुसरीकडे हिंदूंच्या किती धार्मिक संस्था अशा प्रकारे हिंदूंना धर्माचरण करण्यास सांगतात ?

फुटबॉलचे धर्मकारण !

भारताचे शत्रू असलेल्या, तसेच भारताची वारंवार कुरापत काढणार्‍या देशाविरुद्ध आम्ही खेळणार नाही’, अशी बाणेदार भूमिका भारतीय खेळाडूंनी घेतल्यास जनतेच्या दृष्टीने ते खर्‍या अर्थाने विजेते ठरतील आणि मग त्यांना वेगळा चषक मिळवण्याची आवश्यकताच उरणार नाही !

जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श झाकीर नाईक याला कतारकडून आमंत्रण !

कतारमध्ये फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा भरवण्यात आली आहे. याच्या उद्घाटन समारंभासाठी कतारकडून जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असलेला झाकीर नाईक याला आमंत्रित करण्यात आले आहे.

खंडवा (मध्यप्रदेश) येथे मौलवीकडून हिंदु तरुणाचे धर्मांतर !

बेरोजगारीमुळे अस्वस्थ असतांना मौलवीने इस्लाम पंथ स्वीकारण्यासाठी बुद्धीभेद केल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे.

इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्याने हिंदु तरुणीला इमारतीच्या गच्चीवरून फेकून ठार मारले !  

देशातील वाढत्या ‘लव्ह जिहाद’च्या घटना पहाता हिंदु तरुणींच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने तात्काळ पावले उचलणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

जेकोकाबाद (पाकिस्तान) येथील हिंदु तरुण अशोक कुमारला  स्वीकारावा लागला इस्लाम !

पाकमधील अल्पसंख्यांक हिंदूंची दैनावस्था !

उत्तरप्रदेशमध्ये ९ जणांची इस्लाम सोडून हिंदु धर्मात ‘घर वापसी’

मुझफ्फरनगर येथे ९ जणांनी इस्लाम सोडून हिंदु धर्मात ‘घर वापसी’ केली. हिंदु धर्म स्वीकारणारे हे कुटुंब मूळचे सहारनपूरचे आहे. त्यांच्या पूर्वजांनी दीडशे वर्षांपूर्वी दबावाखाली इस्लाम पंथ स्वीकारला होता. आता ते स्वेच्छेने हिंदु धर्मात परतले आहेत.