सहस्रार्जुन महाराजांच्या आशीर्वादाने भारताला परत हिंदु राष्ट्र बनवण्याचा संकल्प करूया ! – चेतन गाडी, हिंदु जनजागृती समिती

आपण सर्व या महापुरुषाचे वंशज आहोत. आपणही आपल्यात क्षात्रतेज निर्माण करून हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात वैध मार्गाने लढा देऊया.

श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी प्रत्येक हिंदूने इतिहास जाणून घेत धर्मासाठी वैध मार्गाने लढावे ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

खटल्याच्या माध्यमातील हे युद्ध धर्मसंस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्ण याच्या जन्मभूमीसाठी करायचे आहे. १०० कोटी हिंदूंनी संघटितपणे या याचिकेला समर्थन द्यावे.

नेपाळला हवे हिंदु राष्ट्र !

नेपाळहून अधिक हिंदू भारतात आहेत. ‘भारतालाच हिंदु राष्ट्र घोषित केल्यास नेपाळसह अन्य अनेक देश स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करतील’, असे पुरीचे शंकराचार्य यांनी म्हटले आहे. शासनकर्त्यांनी ते मनावर घ्यावे, ही हिंदूंची अपेक्षा !

हिंदूंनी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने घरोघरी दीप लावण्याचे आवाहन !

८ नोव्हेंबर या दिवशी असणार्‍या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ अभियान !

नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीला जोर !

धर्मनिरपेक्ष बनवल्या गेलेल्या नेपाळमध्ये जर निवडणुकांद्वारे पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी होत असेल, तर भारतालाही हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी आता राजकीय पक्षांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे हिंदूंना वाटते !

हिंदु राष्ट्राला ‘धर्मांध’ म्हणणार्‍या पुस्तकाची दाभोलकर कला प्रदर्शनस्थळी विक्री !

वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामिस्तान करण्याचे स्वप्न पहाणारे आणि त्यासाठी आतंकवादी कारवाया करणारे मुसलमान ‘धर्मांध’ नाहीत, तर लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र ‘धर्मांध’ आहे, अशी विचारसरणी असणार्‍या पुरो (अधो)गाम्यांचा भारतद्वेषी दांभिकपणा जाणा !

२५.१०.२०२२ या दिवशी झालेल्या खंडग्रास सूर्यग्रहणाच्या दिवशी आधी झालेल्या ग्रहणांच्या तुलनेत आध्यात्मिक त्रास न्यून जाणवणे

‘ग्रहणकाळात वातावरणातील वाईट शक्तींचा प्रभाव वाढतो. त्यामुळे प्रतिवर्षी ग्रहणाच्या कालावधीत साधकांना पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक त्रास होतात. त्यांच्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण येते.’

हिंदु राष्ट्र करण्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन उभे करणे आवश्यक ! – विश्वनाथ कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

राज्यघटनेत दुरुस्ती करून भारताला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ करता येऊ शकते. त्याप्रमाणे घटनेत सुधारणा करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित का करता येऊ शकत नाही ? भारताला परत हिंदु राष्ट्र करण्यासाठी एक मोठे आंदोलन उभे करण्याची आवश्यकता आहे.

‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून अर्थव्यवस्थेवरील संकटाच्या विरोधात हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक ! – प्रा. उमाकांत होनराव

राजकारण्यांनी समाजाला जातीत विभागले. त्यामुळे धर्मांधांची शक्ती वाढत आहे. ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून अर्थव्यवस्थेवरील संकटाच्या विरोधात हिंदूंनी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेने राष्ट्रासह विश्वाचे कल्याण होईल ! – सद्गुरु नीलेश सिंंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

आज संपूर्ण विश्व संस्कृती, आध्यात्मिक ज्ञान आणि विश्वशांती यांसाठी सनातन हिंदु धर्माकडे आशेची दृष्टी लावून बसले आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपण सर्वांनी आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न करणे आवश्यक आहे.