येत्या काळात भारत निश्चित हिंदु राष्ट्र होईल ! – शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती, पीठाधिश्वर, श्री गोवर्धनमठ, पुरी
‘राष्ट्रोत्कर्ष समारोह समिती’च्या वतीने चंद्रपूर येथे ‘विराट दिव्य धर्म संमेलना’चे आयोजन
‘राष्ट्रोत्कर्ष समारोह समिती’च्या वतीने चंद्रपूर येथे ‘विराट दिव्य धर्म संमेलना’चे आयोजन
मेळाव्याला फैजपूर आणि ग्रामीण भाग येथील शेकडोंच्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी समितीच्या २० वर्षांच्या कार्याचा आलेख मांडणारी, तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचे महत्त्व विषद करणारी ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.
अनादीअनंत काळापासून भारत हिंदु राष्ट्र होता आणि आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतात ५६६ स्वतंत्र हिंदु राजसंस्थाने होती. वर्ष १९५० मध्ये आपण राज्यघटनेचा स्वीकार केला.
‘‘देशात हिंदूंची केविलवाणी स्थिती झाली आहे. देवाची कृपा असल्याविना प्रयत्नांना यश येत नाही. त्यामुळे तरून जाण्यासाठी नामस्मरण करा, तसेच एकाकी कार्य करण्यापेक्षा सांघिकरित्या करा. आपण संघटित राहिलो, तर जिंकू !’’
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने कार्यरत असणार्या हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. त्यानिमित्त जालना येथील पत्रकार परिषदेचा संक्षिप्त वृत्तांत …
हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला द्विदशकपूर्ती झाली. या निमित्ताने भारतभर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ चालू आहे.
भारतात आजही हिंदूंचे शोषण करणारे कायदे अस्तित्वात आहेत. त्यांना सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय या मार्गांनी विरोध करण्याची आवश्यकता आहे.
२० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या हिंदु जनजागृती समितीचा आता वटवृक्ष झाला आहे. समितीच्या माध्यमातून सातत्याने राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात जनजागृती, आंदोलने करण्यात येतात. या कार्यामध्ये धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.
इथे हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण भारतात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान चालवण्यात येत आहे. या अंतर्गत समितीच्या वतीने आसामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले, त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .
धर्मावर होणारे आघात, स्त्रियांवर होणारे अत्याचार, युवा पिढीत वाढत असलेली अनैतिकता, धर्मांधांचे आघात, हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि आपल्या जीवनातील साधनेचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन केले.