हिंदूंच्या संतांचे कार्य ख्रिस्ती मिशनरींपेक्षा अधिक ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा संगमच्या ३ दिवसांच्या चिंतन शिबिरात ते बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा संगमच्या ३ दिवसांच्या चिंतन शिबिरात ते बोलत होते.
येथील सिंधी समाजाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हेही उपस्थित होते.
संघाकडून दुर्गावाहिनीसारखी संघटना महिलांसाठी कार्यरत आहे. त्यामुळे आता थेट संघाच्या शाखेत महिलांना प्रवेश देण्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.
भारताची शिक्षणव्यवस्था केवळ रोजगारासाठी नव्हे, तर ज्ञानाचेही माध्यम होती. सर्वांना स्वस्त दरात शिक्षण उपलब्ध होते. शिक्षणाचा सर्व खर्च समाजाने उचलला होता. यातून अनेक कलाकार, विद्वान मंडळी जगभर ओळखली गेली..
जैन मुनी लोकेश यांनी त्यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला. ‘हे अधिवेशन माणसे जोडण्यासाठी आयोजित केले आहे. त्यामुळे अशा विधानाचे कोणतेही औचित्य नाही’, असे सांगत संतांनी मंच सोडला.
मी ‘ब्राह्मण’ शब्द उच्चारला नाही. मी ‘पंडित’ असा शब्द उच्चारला. जो बुद्धीमान असतो, त्याला ‘पंडित’ म्हणतात, असा खुलासा प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी ब्राह्मणांविषयी केलेल्या वक्तव्यावर केला.
हिंदु समाज देशातून नष्ट होण्याची भीती वाटत आहे का ? मात्र हे तुम्हाला कोणताच ब्राह्मण सांगू शकणार नाही. ते तुम्हाला समजून घ्यावे लागेल.
भारत हा महान देश व्हावा, हे स्वप्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाहिले होते. ते आजही अपूर्ण राहिले आहे. ते पूर्ण करण्याचे दायित्व आपले आहे.
मुसलमानांनी ‘आपण उच्च कुळातील आहोत, आपण पूर्वी या देशावर राज्य केले आहे आणि पुन्हा करू शकतो, केवळ आपला मार्ग योग्य आहे, इतर चुकीचे आहेत, हे ग्रह त्यांनी (मुसलमानांनी) बाजूला ठेवले पाहिजेत.
सरस्वतीदेवी आहे कि नाही ? हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातो; पण जग विश्वासावर चालते. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की, जो स्वतः विश्वास ठेवतो आणि दुसर्यांना विश्वास ठेवायला लावतो. श्रद्धा ठेवतोही आणि ती ठेवायलाही लावू शकतो.