President Murmu : अत्याचार विसरण्याची आपली सवय धिक्कारास्पद ! – राष्ट्रपती मुर्मू
स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर आजपर्यंत आपल्या देशात बलात्कार्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली नाही, त्यामुळेच अशा नराधमांचे फावले आहे, हेही तितकेच सत्य आहे !
स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर आजपर्यंत आपल्या देशात बलात्कार्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली नाही, त्यामुळेच अशा नराधमांचे फावले आहे, हेही तितकेच सत्य आहे !
लोकसभेतून दूरचित्रवाणीवरील थेट प्रक्षेपणामुळे हे जगभरातील लोकांनी पाहिले. यामुळे हिंदु समाजाची आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्ती होत असल्याने सर्वत्रच हिंदु समाजात संतापाची लाट आहे.
२० जूनला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभेतील सर्वांत वरिष्ठ खासदार असलेले भाजपचे भर्तृहरी महताब यांची ‘प्रोटेम स्पीकर’ (लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होण्यापूर्वी नियुक्त केलेले तात्पुरते अध्यक्ष) म्हणून नियुक्ती केली.
पहिल्या ३ दिवसांमध्ये नवीन सदस्यांचा शपथविधी आणि लोकसभेच्या अध्यक्षांची निवड करण्यात येईल. हे अधिवेशन ३ जुलै या दिवशी संपेल.
सलग ३ वेळा पंतप्रधान बनणारे मोदी ठरले नेहरू यांच्यानंतरचे पहिले पंतप्रधान
नाना पटोले यांचे विधान मागासलेल्या समाजाचा अपमान आहे. त्यांच्यासारख्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. यांचे वक्तव्य अत्यंत वाईट असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो.’’
श्री. संजय पाटील यांना यापूर्वी ‘गोवा कृषी रत्न’ पुरस्कार, ‘गोवा बागायतदार’चा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार, ‘ईकार- भारतीय कृषी संशोधन संस्थेचा ‘इ.ए.आय्.आर्.’ नावीन्यपूर्णता असलेला शेतकरी पुरस्कार आणि ‘गोवा राज्य जैवविविधता मंडळा’चा पुरस्कार मिळालेला आहे !
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या घरी जाऊन ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमित शहा उपस्थित होते.
राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. देशात आतापर्यंत हा पुरस्कार मिळवणार्यांची संख्या ५३ झाली आहे.
वर्ष २०२९ मध्ये लोकसभा आणि सर्व विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र घेण्याची सूचना !