विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाने प्रशासनाला त्वरित आदेश द्यावेत !

छत्रपती शिवरायांच्या राज्यात त्यांच्याशी निगडीत वारसास्थळांच्या संवर्धनाची मागणी करावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !

विजयदुर्ग किल्ल्याचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, यांसाठी स्थानिक ग्रामस्थांची निदर्शने

विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अविनाश गोखले, मुख्य सल्लागार राजेंद्र परुळेकर, विजयदुर्ग गावचे सरपंच प्रसाद देवधर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ग्रामस्थांनी किल्ला संवर्धनाविषयीच्या मागण्यांचे फलक हाती घेतले होते.

विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन होण्यासाठी त्वरित आदेश देण्याची हिंदु जनजागृती समितीची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विजयदुर्ग हा एक किल्ला आहे. दुर्दैवाने किल्ल्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून याचे संवर्धन होणे आवश्यक आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमूल्य ठेवा आणि हिंदवी स्वराज्याचा प्रमुख जलदुर्ग असणार्‍या विजयदुर्ग किल्ल्याकडे होणारे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

शिवरायांनी बांधलेल्या आणि जिंकून घेतलेल्या गडांवर हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज उभारण्यास प्रशासनाकडून होणारा अटकाव, यापेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव ते कोणते ?

‘क्रांतीकारकांच्या उत्कट राष्ट्रभक्तीचे आपण वारसदार आहोत’, याचा सार्थ अभिमान हवा !

आज भ्रष्ट नेत्यांचा जयजयकार होण्यासह त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देणारे फलक शहराशहरांत झळकतात; पण क्रांतीकारकांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचे स्मरणही होत नाही. त्यांच्या बलीदानाची नोंदही आपण घेत नाही. ही कृतघ्नता आहे, याचीही जाण नाही.’

हिंदूंना देवतांच्या मूर्ती स्थापित करून पूजा करण्याचा अधिकार देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

भूतकाळातील चुका वर्तमान आणि भविष्य यांची शांतता भंग होण्याचा आधार होऊ शकत नाही ! असे सांगत साकेत न्यायालयाने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप १९९१’ कायद्याच्या आधारे कुतुबमिनार परिसरातील मंदिरात मूर्ती ठेऊन पूजा करण्याची मागणी नाकारली.

सांगलीच्या सुप्रसिद्ध श्री गणेश दुर्गाच्या महाद्वाराची दुरवस्था !

‘‘या परिसरात खोक्यांना तेथून हटवणे आवश्यक आहे. महाद्वार हा सांगलीचा ऐतिहासिक ठेवा असून या परिसराची स्वच्छता आणि डागडुजी करण्यासाठी महापालिका प्रशासन अन् श्री गणपति संस्थानने लक्ष देण्याची नितांत आवश्यक आहे.’’

भारताच्या शत्रूने भारताचा खोटा इतिहास लिहिणे आणि मेकॉलेच्या मानसपुत्रांमुळे आजही तोच इतिहास शिकवला जाणे

जगातील बरेचसे देश कधी ना कधी पारतंत्र्यात होते; परंतु स्वातंत्र्यानंतर त्यांनी त्यांचा इतिहास त्यांच्या दृष्टीने लिहिला. याला एकमात्र अपवाद भारत देश आहे. आजही देशाच्या शत्रूंनी लिहिलेला देशाच्या शत्रूंचा इतिहास आपल्याला शिकवला जातो.

औरंगजेबाने महाराष्ट्र्रातील गड आणि गावे यांची हिंदु नावे पालटून त्याठिकाणी मुसलमानी पद्धतीची नावे ठेवण्यामागचा दुष्ट हेतू !

नावात काय आहे’, असे विचारणार्‍या शहाण्यांपेक्षा तो जास्त शहाणा; म्हणून त्याने नावे पालटण्याचा उद्योग या उद्देशाने केला की, हिंदुत्व नावालासुद्धा या भूमीत राहू नये !

फतेहाबाद (हरियाणा) येथील ‘सेंट मेरी पब्लिक स्कूल’ आणि ‘डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल’ यांच्या रामलीलेच्या कार्यक्रमांत श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांचे अश्‍लाघ्य विडंबन

हिंदुबहूल भारतात हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे वारंवार अशलाघ्य विडंबन करूनही सरकार, पोलीस आणि प्रशासन त्याची साधी दखलही घेत नाहीत. हे हिंदूंना लज्जास्पद !