Lakhbir Singh Landa : भारताकडून कॅनडास्थित कुख्यात गुंड लखबीर सिंह लांडा ‘आतंकवादी’ घोषित !
कॅनडामध्येच खलिस्तानी आतंकवादी रहात आहेत आणि कॅनडा त्यांना संरक्षण देत आहे, हे पहाता भारताने जागतिक स्तरावर हा विषय मांडून कॅनडावर दबाव आणला पाहिजे !
कॅनडामध्येच खलिस्तानी आतंकवादी रहात आहेत आणि कॅनडा त्यांना संरक्षण देत आहे, हे पहाता भारताने जागतिक स्तरावर हा विषय मांडून कॅनडावर दबाव आणला पाहिजे !
सरकारी विश्वस्त असे कसे वागू शकतात ?’, हाच प्रश्न पडतो. मंदिरांचे सरकारीकरण नको, तर देवतेविषयी भक्तीभाव असलेल्या भक्तांकडे मंदिरांचे व्यवस्थापन द्यावे, ते याचसाठी !
आक्रमण कुणी केले ?, हे अद्याप अस्पष्ट !
गेल्या मासात श्री लक्ष्मीनारायण मंदिराने खलिस्तान्यांचा केला होता निषेध !
जे वारकरी विठ्ठलाला प्राणापेक्षा प्रिय समजतात, स्वत:च्या शरिराची तमा न बाळगता ऊन-वार्यातून पंढरीची वारी करतात, त्यांच्यापर्यंत विठ्ठलाच्या मंदिराची स्थिती पोचवणे, हे आमचे परमकर्तव्य आहे.
भारताच्या विरोधात, हिंदुत्वाच्या विरोधात पाकमधील सत्तेत असणार्या राजकारण्यांनी किती गोष्टी केल्या, तरी सत्ता जाताच त्यांना राजकीय छळाला सामोरे जावे लागते, हेच कुरैशी यांच्या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आले !
डॉ. आचरेकर यांच्याविषयी प्रशासनाकडे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर कारवाई होण्याच्या भीतीने डॉ. आचरेकर यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिल्याचे समजते.
‘पोलीस संरक्षणात उर्वरित २५ होड्या तोडणार’, असे या खात्याच्या अधिकार्यांनी घोषित केले होते; त्यामुळे ‘एकाच होडीवर का कारवाई केली ?’, असा प्रश्न उपस्थित झाला.
‘देशविरोधी कारवायांमुळे या संघटनेवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे’, असे शहा यांनी म्हटले आहे.
भारताला हिंदु राष्ट्र करण्यावरून प्रश्न विचारणार्या काँग्रेसच्या नेत्यांना जिहादी आतंकवाद्याच्या घरी स्वतःचे पक्षाचे कार्यालय चालवणे चुकीचे वाटत नाही का ?
दोघांच्या मातांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे मागणी