‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
‘निवेदिता प्रतिष्ठान’ आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संघटित होऊन अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणे, हे समाज जागृत होत असल्याचे लक्षण होय !
‘निवेदिता प्रतिष्ठान’ आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संघटित होऊन अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणे, हे समाज जागृत होत असल्याचे लक्षण होय !
हिंदु मुली, युवती आणि महिला यांच्याकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धर्मांध मुसलमानांचे दुःसाहस होणार नाही, यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
हे पोलीस आणि सरकार यांना लज्जास्पद ! हिंदूंच्या मंदिरांच्या संदर्भात अशा घटना रोखण्याविषयीची इतकी असंवेदनशील असणार्यांना कारागृहातच डांबले पाहिजे !
केंद्रातील भाजप सरकारने याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे ! जर मणी सांगत आहेत, तेच सत्य उघड झाले, तर काँग्रेसवर बंदी घालून संबंधितांना कारागृहात टाकून त्यांना फाशी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !
खारेपाटण येथून संकेश्वर (बेळगाव) येथे अवैधरित्या ६ गोवंशियांची वाहतूक करत असल्याच्या प्रकरणी टेंपोचा चालक विवेक शामराव कांबळे आणि त्याचा साहाय्यक रूपेश लहू जाधव या २ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
सरकारने अशांना केवळ निलंबित करून थांबू नये, तर भ्रष्टाचारामुळे झालेली हानीही त्यांच्याकडून वसूल करून त्यांना कारागृहात पाठवावे, तरच सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करण्यास धजावणार नाहीत !
तसेच सरन्यायाधिशांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यानंतर त्याला सुरक्षा कर्मचार्यांच्या साहाय्याने न्यायालयाबाहेर काढण्यात आले.
एखादी व्यक्ती इतक्या टोकाची कृती करते, याचा अर्थ तिच्यावर योग्य संस्कार झालेले नसून तिला कर्मफल, प्रारब्ध आदी धर्मातील शास्त्रांची माहिती नाही, हे लक्षात येते ! हिंदु राष्ट्रात जनतेला धर्मशिक्षण दिले जाईल. त्यामुळे गुन्हेगारी वृत्ती मुळापासून न्यून केली जाईल !
मक्याच्या पिकाला युरिया टाकून पाणी दिले नाही, तर २ दिवसांत पीक जळून जाते. भेसळखोर युरियाद्वारे दूध करून राज्यातील कोट्यवधी लोकांचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत. भेसळयुक्त दुधाद्वारे मुलांना विष पाजले जात आहे. त्यामुळे भेसळखोरांवर सरकारने कठोर कारवाई करावी.
अशांना आता २० वर्षे पोसत रहावे लागणार ! बलात्काराच्या प्रकरणात जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत असे गुन्हे थांबणार नाहीत, हे सरकारने लक्षात घेऊन तसा कायदा करणे आवश्यक आहे !