कौशांबी (उत्तरप्रदेश) येथे येशू दरबारच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर
हिंदु संघटनांच्या विरोधानंतर प्रशासनाने केला बंद – जे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना कळते, ते पोलीस आणि प्रशासन यांना का कळत नाही ?
हिंदु संघटनांच्या विरोधानंतर प्रशासनाने केला बंद – जे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना कळते, ते पोलीस आणि प्रशासन यांना का कळत नाही ?
यातून पाद्रयांची वासनांधता स्पष्ट होते ! सातत्याने समोर येणार्या अशा प्रकारच्या घटनांमुळे पाद्रयांची विश्वासार्हता किती शेष राहिली असेल ! अशा घटनांचे वृत्त भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि निष्पक्ष प्रसारमाध्यमे दडपतात !
सर्वेंद्र विक्रम सिंह यांनी तक्रारीत, ‘प्रलोभनांनंतर मी त्याला बळी पडलो. मी धर्मांतर केल्यास केवळ पैसेच नव्हे, तर मला अनेक भेटवस्तूही मिळणार असल्याचे पाद्य्राने सांगितले’, असे म्हटले आहे.
भाजपचे नेते प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी गंगेच्या पाण्याने पाय धुवून सर्वांना हिंदु धर्मात परत आणले.
पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्री एका व्हिडिओमध्ये, छत्तीसगडमध्ये धर्मांतराच्या घटनांत वाढ झाल्याचा दावा करतांना दिसत आहेत. यावरून हे आव्हान दिले आहे.
ज्या स्थानावरील मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली होती, त्याच जागी त्यांची पुनर्बांधणी करण्यास कोणती अडचण आहे ? वेर्णा येथे श्री महालसादेवीचे मंदिर तिच्या मूळ जागी बांधण्यात आले, तशी अन्य मंदिरे त्याच ठिकाणी बांधता येतील का ? असे पहावे.
ख्रिस्ती समाज आणि चर्चवर यांवर अन्याय-अत्याचार होत आहे. हे तात्काळ थांबावे आणि त्यासाठी कडक कारवाई करावी, या मागणीसाठी ख्रिस्ती समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने फसवणूक आणि आमीष दाखवून ९० हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केल्याच्या प्रकरणी भानुप्रताप सिंह याला जामीन देण्यास नकार दिला.
अशी चेतावणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना का द्यावी लागते ? प्रशासन स्वतःहून असे प्रयत्न का करत नाही ?
मंदिरांतील कथित धार्मिक भेदभावाविषयी बोलणारे अन्य धर्मियांकडून केल्या जाणार्या भेदभावाविषयी मात्र बोलण्यास टाळतात ! प्रत्येक मंदिराचे नियम आहेत. त्यामागे भेदभाव नसून त्यामागे हिंदु धर्मशास्त्र आहे. याचा अभ्यास न करता ‘धार्मिक भेदभाव आहे’, असा कांगावा करत समान वागणुकीची मानसिक स्तरावरील मागणी करणे हास्यास्पद आहे !