आदिवासी कि वनवासी ?
शब्दांना अर्थ असतो; म्हणूनच ते जाणीवपूर्वक योजले जातात. असे जाणीवपूर्वक योजलेले शब्द पुढे जाऊन अर्थाला अपेक्षित परिणामही घडवत रहातात. ‘आदिवासी’ हा एक असा शब्द आहे, जो पाश्चिमात्य विद्वानांनी मुद्दाम योजला.
शब्दांना अर्थ असतो; म्हणूनच ते जाणीवपूर्वक योजले जातात. असे जाणीवपूर्वक योजलेले शब्द पुढे जाऊन अर्थाला अपेक्षित परिणामही घडवत रहातात. ‘आदिवासी’ हा एक असा शब्द आहे, जो पाश्चिमात्य विद्वानांनी मुद्दाम योजला.
रणरागिणी शाखेच्या सौ. प्रवीणा पाटील म्हणाल्या, ‘‘छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर होणारे आघात आणि हिंदु देवतांची विटंबना करणारे हे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत.
सर्वधर्मसमभावाचे गोडवे गाणार्या ख्रिस्त्यांचा हिंदुद्वेष किती टोकाचा आहे, हेच यावरून लक्षात येते. यावरून ख्रिस्ती संस्था, चर्च, तेथील पाद्री आणि ख्रिस्ती धर्मप्रचारक हिंदूंच्या देवतांविषयी किती द्वेष पसरवत असतील, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे.
‘नक्षलवादी हे जंगलात आणि डोंगराळ भागात रहातात. हिंसात्मक कारवायांनी देशाच्या सर्वसाधारण १८ राज्यांमधील १५० जिल्ह्यांमध्ये त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला, तसेच सरकारच्या व्यवस्था अस्ताव्यस्त केल्या.
देशपातळीवर कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने ख्रिस्ती मिशनर्यांचे फावते आहे, हे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सर्व सरकारांना लज्जास्पद !
थुथीपट्टू गाव (अंबूर तालुका) येथील ‘सरकार पोरंबोक’ भूमीच्या ६ सहस्र ५४५ चौरस फुटांच्या वादग्रस्त भूभागावर २२ जून २०२६ पर्यंत ‘आहे तशी’ स्थिती ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. येथे सध्या ७० वर्षे जुनी राज्य-अनुदानित प्राथमिक शाळा आहेत.
आदिवासी समाज भोळा आणि अशिक्षित असल्याने इतर धर्मीय त्यांचे अज्ञान आणि गरिबी यांचा अपलाभ घेऊन आमीषे दाखवून धर्मांतर करत आहेत. हिंदु धर्मातील बांधव परधर्मात जाणार नाहीत, याची आपण काळजी घेतली पाहिजे.
आणखी किती वर्षे हिंदूंनी अशा प्रकारच्या धर्मांतराच्या घटना पहात रहायच्या ? केंद्र आणि राज्य सरकारे याविरोधात कठोर उपययोजना का काढत नाहीत ? काँग्रेसच्या राज्यात अवघ्या काही वर्षांत ईशान्य भारतातील राज्ये ख्रिस्तीबहुल झाली, तर हिंदुत्वनिष्ठ सरकारांच्या राज्यात हिंदु धर्मांतरापासून सुरक्षित का राहू शकत नाहीत ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात येतो !
ख्रिस्ती मिशनरींकडून भारतात आणि अन्यत्रही आमिषे दाखवून अथवा फसवून होत असलेल्या धर्मांतराच्या विरोधात पोप यांनी बोलणे आवश्यक आहे. तसेच अशा घटना थांबवण्यासाठी ते प्रयत्न का करत नाहीत, हेही त्यांनी सांगायला हवे !
मुंबईच्या उल्हासनगर येथे मोठ्या प्रमाणात सिंधी समाज आहे. ते सकाळपासून दुपारपर्यंत व्यवसाय करतात. दुपारनंतर ते त्यांचे कार्यालय किंवा दुकान बंद करून विश्रांती करण्यासाठी घरी जातात. हे लक्षात आल्यानंतर ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी सिंधी लोकांची दुकाने दामदुप्पट दराने भाड्याने घेतली आणि तेथे प्रार्थनासभांचे आयोजन करणे चालू केले.