पंजाब येथे हिंदू आणि शीख यांच्या विरोधामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ख्रिस्ती मिशनर्यांच्या ‘चंगाई सभे’त जाण्याचे टाळले !
‘चंगाई सभा’ म्हणजे पाद्य्रांकडून आजारी असणार्यांवर प्रार्थनेद्वारे उपचार करून त्यांना कथितरित्या बरे करणे
‘चंगाई सभा’ म्हणजे पाद्य्रांकडून आजारी असणार्यांवर प्रार्थनेद्वारे उपचार करून त्यांना कथितरित्या बरे करणे
याचप्रमाणे सांकवाळ येथील वारसास्थळाजवळील ख्रिस्त्यांच्या अवैध बांधकामावरही शासन कारवाई करेल का ?
एका धर्मातून दुसर्या धर्मात प्रवेश केल्यानंतरही व्यक्तीची जात कायम रहाते, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने आरक्षणाशी निगडीत एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी दिला; मात्र त्याच वेळी आरक्षणाचा लाभ मिळवण्याची याचिकाकर्त्यांची मागणीही फेटाळून लावली.
हिंदु धर्माला साजेशी अशी नावे देत कार्यक्रमाचे आयोजन करत धर्मांतराचा कुटील हेतू साध्य करू पहाणार्या ख्रिस्ती मिशनर्यांना वेळीच खडसवा !
भारताच्या राजधानीत असे होणे हिंदूंना लज्जास्पद ! हा प्रयत्न हिंदु संघटनांनी वैध मार्गाने रोखणे आवश्यक आहे !
ख्रिस्ती मिशनर्यांच्या विरोधात जागृत आणि संघटित असणार्या गावकर्यांचे अभिनंदन ! देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्यामुळेच अजूनही मिशनर्यांचे फावते आहे. हे पहाता केंद्र सरकारने लवकरात लवकर कायदा करणे आवश्यक आहे !
एवढे लोक पुन्हा त्यांच्या मूळ धर्मामध्ये परत येणे, हे चांगले संकेत ! कुणाच्याही हतबलतेचा लाभ उठवून केलेले काम अधिक काळ टिकू शकत नाही. मिशनर्यांनी गरिबांच्या हतबलतेचा लाभ उठवत चांगले शिक्षण आणि आरोग्य देण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर केले होते. आम्ही हे षड्यंत्र सतत उधळण्याचे काम करत राहू.
‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’च्या अध्यक्षांनी अचानक भेट देऊन केले उघड !
सरसंघचालक मोहन भागवत यांचा बंगाल दौरा, घुसखोरी आणि हिंदूंचे धर्मांतर यांमुळे लोकसंख्येचे धर्माधारित असंतुलन ! – सरसंघचालक
भारतात आतापर्यंत लाखो हिंदूंचे धर्मांतर होऊनही स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांतील आतापर्यंतच्या सरकारांनी धर्मांतरविरोधी कायदा केला नाही, हे लक्षात घ्या ! यावरून त्यांना हिंदूंवरील या आघाताशी काही देणेघेणे नाही, हे सिद्ध होते ! ही परिस्थिती पालटण्यासाठी आणि हिंदू अल्पसंख्य होण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !