शेजारील देश काळ्या सूचीतील आतंकवाद्यांचा ते ‘सरकारी अतिथी’ असल्याप्रमाणे सत्कार करतो ! – भारत
आतंकवाद आणि संघटित अपराध यांच्यातील संबंध नष्ट होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
आतंकवाद आणि संघटित अपराध यांच्यातील संबंध नष्ट होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
प्रथम अरुणाचल प्रदेशमदील तडके तिरप चांगलांग येथील ‘असम राइफल्स’च्या सैनिकांवर आणि नंतर नागालँड येथील डैन पांग्शा येथे गोळीबार करण्यात आला.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांनाही धर्मांध सातत्याने कावड यात्रेकरूंवर आक्रमण करण्याचे धाडस कसे दाखवतात ? काँग्रेस आणि अन्य हिंदु विरोधी राजकीय पक्षांच्या राज्यांत हिंदूंची स्थिती काय असते, याची यावरून कल्पना येते !
अल्-कायदाचा प्रमुख अल्-जवाहिरी याला अफगाणिस्तानात ठार मारल्यानंतर अमेरिकेने आता येथील गझनी प्रांतातील अंदारे क्षेत्रावरही क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे.
आई-वडिलांसह नातेवाइकाला अटक !
गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही हे पोलिसांना लज्जास्पद !
‘यापुढे असे कृत्य कुणी करू धजावणार नाही’, असे कठोर शासन आरोपींना करा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पोलिसांना आदेश
‘राजकीय धर्मनिरपेक्षता’ विसरा, ती आत्मघातकी झाली आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही ठिकाणी हिंदूंचे जीवन धोक्यात आहे.
‘धर्मांधांना पोलीस, कायदा, सरकार आदी कशाचेच भय नाही’, अशांना सरकारने फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केल्यासच इतरांवर वचक बसेल !
हिंदूंना तिसरा डोळा उघडावा लागेल. आमच्या लोकांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका.