खलिस्तानी जगात सर्वत्र पसरले असून त्यांचा भारताला धोका आहे. ‘हा आतंकवाद मूळापासून नष्ट न केल्यास तो अधिकाधिक उग्र रूप धारण करणार’, हे लक्षात घेऊन भारत सरकारने पावले उचलावीत !

रोम (इटली) – येथील भारतीय दूतावासामध्ये घुसून खलिस्तान समर्थकांकडून तोडफोड करण्यात आली. २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिन साजरा करण्याच्या काही वेळापूर्वी ही घटना घडली. भारताने या तोडफोडीविषयी इटलीकडे तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
(सौजन्य : WION)
तोडफोड करणारे खलिस्तानचे झेंडे घेऊन आले होते. ‘खलिस्तान झिंदाबाद’ म्हणूनही त्यांनी भिंतीवर लिहिले होते. या तोडफोडीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
इराणची अवस्था अत्यंत वाईट ! – डॉनल्ड ट्रम्प
फ्रान्समध्ये १५ वर्षांखालील मुलांच्या सामाजिक माध्यमांच्या वापरावर प्रतिबंध घालणारे विधेयक संमत
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !