आणखी किती वर्षे भारतीय सैनिक आतंकवाद्यांच्या आक्रमणात घायाळ होत रहाणार ? आतंकवाद्यांचा निःपात करण्यासाठी प्रथम त्यांच्या निर्मितीचा कारखाना बनलेल्या पाकला नष्ट करा !

श्रीनगर – कुलगाम जिल्ह्यातील शम्सीपोरा येथे आतंकवाद्यांनी भारतीय सैनिकांच्या ‘रोड ओपनिंग पार्टी’वर (अती महनीय व्यक्ती संवेदनशील परिसरातून प्रवास करत असतांना त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सैनिकांच्या ताफ्यावर) ग्रेनेडद्वारे आक्रमण केले. या आक्रमणात ४ सैनिक घायाळ झाले.
J-K: Four soldiers injured in terrorist attack in Kulgam | Catch the day’s latest news and updates: https://t.co/d0i2ITP59s pic.twitter.com/N370cpq9uo
— Economic Times (@EconomicTimes) January 27, 2021
घायाळ सैनिकांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. या आक्रमणानंतर सैन्याने या परिसराला वेढा घातला असून आतंकवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली आहे.
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !