(म्हणे) ‘औरंगजेब वाईट बादशाह नव्हते, त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे !’
क्रूर औरंगजेब हा ‘वाईट बादशाह नव्हता’, असे औरंगजेबी मानसिकताच जोपासणार्या अबू आझमी यांना वाटणे साहजिक आहे !
क्रूर औरंगजेब हा ‘वाईट बादशाह नव्हता’, असे औरंगजेबी मानसिकताच जोपासणार्या अबू आझमी यांना वाटणे साहजिक आहे !
कुरेशी याला ‘सलीम फ्रूट’ या नावानेही ओळखले जाते.
अनधिकृत गोष्टी करून वर ‘आमचे कुणी काही बिघडवू शकत नाही’, या वृत्तीमुळे धर्मांध मुजोर झाल्याचे दिसून येत आहे.
महाविद्यालयाने केवळ हिंदु विद्यार्थ्यांना काढून टाकले ,वाद चिघळल्यावर मुसलमान विद्यार्थ्यांनाही काढले
‘इस्लामी देशांमध्ये अशा घटना घडल्यावर त्यांना भारत सरकार जाब का विचारत नाही ?’, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येचा समतोल बिघडला आहे. हे जिल्हे बांगलादेशच्या जवळ असल्याने असे झाले आहे. याद्वारे झारखंडचे इस्लामीकरण होत आहे.
पाकच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये पाकिस्तानी राष्ट्रीय ध्वज विकणार्या एका दुकानात ग्रेनेड फेकण्यात आले. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर १४ जण घायाळ झाले.
लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता, अस्तित्वातील कायदे, सरकार, पोलीस, प्रशासान, अशा कुणालाच धर्मांध जुमानत नसल्याचे लक्षात येते.
अमेरिकेने अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या अयमान अल्-जवाहिरी याला ठार केल्यानंतर आता अमेरिकी विदेश विभागाने जगभरातील त्याच्या नागरिकांना सतर्कतेचा आदेश दिला आहे.
तालिबानने अनेक भारतियांना ठार मारले होते. त्यामुळे अशा विश्वासघातकी तालिबानला साहाय्य करणे, हा आत्मघातच ठरेल !