
पणजी (पत्रक) – देहलीत चाललेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुखवट्याखाली, पवित्र प्रजासत्ताकदिनीच तलवारी, भाले, लाठ्या यांसारख्या शस्त्रांनिशी पोलिसांवर करण्यात आलेली आक्रमणे, मार्गावर झालेला हिंसाचार आणि विशेषतः ऐतिहासिक लाल किल्ल्यावर चढवण्यात आलेला तिरंगा राष्ट्रध्वज ध्वजस्तंभावर चढून, उखडून अक्षरशः फेकून देऊन अन् त्या ठिकाणी खालसा पंथाचा झेंडा लावण्याची करण्यात आलेली कृती या सर्व निंदनीय गोष्टींचा भारतमाता की जय संघ कडाडून निषेध करत आहे.
अशा प्रकारच्या हिंसाचाराला लोकशाहीत अजिबात थारा नाही. हा प्रकार म्हणजे देशाचे स्वातंत्र्य, एकात्मता आणि अखंडता यांसाठी सर्वस्वाचे बलीदान दिलेल्या समस्तांचा घोर अपमान आहे. राष्ट्र ते कदापि सहन करणार नाही. राष्ट्रीय मानचिन्हांवर आक्रमणे करणार्यांची गय न करता, या हिंसाचारास उत्तरदायी असणार्यांवर केंद्र सरकारने कडक कारवाई करावी.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण