काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराची चौकशी नाहीच !

विलंब झाल्याचे कारण सांगत ही याचिका फेटाळणे योग्य नाही. देहलीतील शीखविरोधी दंगलीची चौकशी नव्याने केली जात आहे. मानवतेच्या विरोधातील गुन्हे आणि नरसंहार यांसारख्या घटनांच्या चौकशीला वेळेची मर्यादा लागू होत नाही – ‘रूट्स इन कश्मीर’

५० वर्षीय मुसलमानाचा धर्म लपवून अल्पवयीन हिंदु मुलीशी विवाह करण्याचा प्रयत्न !  

पोलीस अधिकारी असल्याचे सांगून हिंदु कुटुंबाची फसवणूक

मुसलमानेतर मुलांना मदरशांतून मिळत आहे इस्लामचे शिक्षण !

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडून  राज्यांना चौकशी करण्याचा आदेश !

(म्हणे) ‘ही भूमी अल्लाची असून येथून सर्व मूर्ती हटवल्या जातील !’ – अलीगढ विद्यापिठात धर्मांध मुसलमान विद्यार्थ्यांची धमकी

हिंदूंना अशी उघड धमकी देऊन कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणार्‍यांना सरकारने आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ करणारा सरपंच सत्तार याला अटक

सत्तारच्या शिवीगाळमुळे हिंदूंमध्ये भीती !

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

कृष्णनीती वापरूनच हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

‘मी प्रयत्न करीन, मगच देव माझ्या मागे उभा राहील’, हे लक्षात घेऊन हिंदूंनी प्रयत्न केले पाहिजेत. अत्याचारांच्या विरोधात स्वतः आवाज उठवा. अधर्माच्या नाशासाठी भगवान श्रीकृष्ण अवतार घेईलच; परंतु त्यासाठी स्वतः धर्मावरील आघातांच्या विरोधात उभे रहा.

उत्तरप्रदेशमध्ये वेगवेगळ्या घटनांत २ साधूंच्या हत्या !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे राज्य असतांना साधूंच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. यामागे मोठे षड्यंत्र आहे का ?, याचा शोध राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घ्यायला हवा, असेच हिंदूंना वाटते !

सावर्डे (तालुका चिपळूण) येथे श्री केदारनाथ आणि देवी मरीआई मूर्तींची विटंबना

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! देवतांच्या मूर्तींची विटंबनेची घटना, हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दर्शवते !

हिंदू दंगलीत सहभागी होत नाहीत !

दंगलींमध्ये हिंदूंचा सहभाग नसतो. ते शांतताप्रिय आहेत. हिंदु समाज ‘जिहाद’वर विश्‍वास ठेवत नाही, अशी प्रतिक्रिया आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ‘वर्ष २००२ मध्ये गुजरातमध्ये दंगलखोरांना धडा शिकवण्यात आला’ या विधानावर दिली.