रझा अकादमीची दंगल नियोजनबद्धच !

‘मुसलमानांचे लांगूलचालन करणे’ हाच पाया असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून ही अपेक्षा नाही; मात्र हिंदुत्वाचा पाया असलेल्या भाजप आणि शिवसेना यांनी रोखठोक भूमिका घ्यावी, हिंदूंना सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती निर्माण करावी, ही हिंदूंची अपेक्षा आहे.

हिंदूंच्या विरोधानंतर गुरुग्राम (हरियाणा) येथे ३७ पैकी ८ सार्वजनिक ठिकाणची नमाजपठणाला दिलेली अनुमती रहित !

मुळात प्रशासनाने कुठलाही विचार न करता आणि जनतेला त्रास होणार नाही ना, हे न पहाता अनुमती दिलीच कशी, हा प्रश्‍न आहे. याला उत्तरदायी असणार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे !

(म्हणे) ‘महंमद अली जीना हे स्वातंत्र्यलढ्याचे नायक होते !’ – अखिलेश यादव, अध्यक्ष, समाजवादी पक्ष

मुसलमानांच्या मतांसाठी देशाच्या फाळणीला आणि त्यानंतर झालेल्या १० लाख हिंदूंच्या हत्याकांडाला उत्तरदायी असलेल्या जिनांचा असा उदोउदो करणार्‍या अखिलेश यादव यांना सरकारने कारागृहात टाकून त्यांच्या पक्षावर बंदी घातली पाहिजे !

(म्हणे) त्रिपुरामध्ये आमच्या मुसलमान बांधवांसमवेत अमानुषता होत आहे ! – राहुल गांधी यांना कळवळा

गेल्या काही दिवसांत बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अमानुष आक्रमणाच्या वेळी ‘मी दत्तात्रय गोत्राचा असून जानवे परिधान करणारा हिंदू आहे’, असे सांगणार्‍या राहुल गांधी यांना कळवळा का आला नाही ?

कोरोनाच्या आर्थिक संकटातही महाराष्ट्र सरकारकडून मुसलमानांवर कोट्यवधी रुपयांची खैरात !

स्वतंत्र भारताच्या ७४ वर्षांत बहुसंख्य हिंदु समाजाला नेहमीच सापत्नपणाची नि दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली, हा इतिहास आहे. यावर सर्वंकष हिंदुहित साधणारे ‘हिंदु राष्ट्र’च एकमेव उपाय आहे, हे जाणा !

झारखंडमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांना नमाज पठणासाठी बिराजपूर विद्यालयाला सुट्टी !

झारखंड राज्य भारतात आहे कि पाकिस्तानात ? नमाज पठणासाठी शाळेला सुट्टी देणार्‍या शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाई झाली पाहिजे !

काँग्रेसच्या संकल्पपत्रामध्ये मुसलमानांच्या लांगूलचालनावर भर

भारताच्या स्वातंत्र्यापासून पिढ्यान्पिढ्या मुसलमानांचा लाळघोटेपणा करण्यात धन्यता मानणार्‍या काँग्रेसकडून आणखी काय अपेक्षा करणार ?

देहलीत ३६५ गावांना इस्लामी आक्रमकांची नावे !

देशाची राजधानी ज्या जिल्ह्यात आहे, तेथील गावांना इस्लामी आक्रमकांची नावे असणे, ही स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! इस्लामी आक्रमकांची नावे गावे, शहरे किंवा मार्गांने असणे, हे गुलामीचे प्रतीक आहे.

(म्हणे) ‘भारतात मुसलमान कधीच बहुसंख्य होऊ शकत नाहीत !’ – काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह

देशातील अनेक जिल्हे आणि तालुके आता मुसलमानबहुल झाले आहेत. तेथील हिंदूंवर धर्मांतरासाठी दबाव टाकला जातो, त्यांना तेथून पलायन करण्यास बाध्य केले जाते, याविषयी दिग्विजय सिंह बोलतील का ?